शहराला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला आहे. लोकसंख्येसह वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र त्या तुलनेत रस्त्यांचे रुंदीकरण मात्र झालेले नाही. रस्ते रुंद करा, अशीे ओरड करून चंद्रपूरकर थकले आहेत. मात्र मनपा गंभीर नाही. ...
स्थानिक स्वराज्य संस्थेत ग्रामपंचायतीला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे गावातील पुढारी म्हणजेच सरपंचाला मान असतो. कौंटुंबिक व सामाजिक कामात त्यांचे मार्गदर्शन घेण्यात येते. मात्र चिमूर तालुक्यातील ३० ते ४० सरपंचांना खास तुमच्याकरिता खरेदी योजना असल्या ...
वृक्ष लागवडीमध्ये कुठेही उणीव राहू नये, पर्यावरण बचाव आणि जनहितार्थ असलेल्या मोहीमेबाबत विश्वासार्हता मजबूत व्हावी, या हेतूने जिल्ह्यात सर्वात जास्त वृक्ष लागवडीचे उद्दीष्ठ असलेल्या सावली विभागाने वृक्ष लागवडीची जय्यत तयारी आहे. ...
वाघाच्या हमखास दर्शनासाठी जगात प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मागील काही महिन्यांपासून माया व तिच्या दोन बछडयांनी आपल्या विविध प्रकारच्या कृतीने पर्यटकांना भुरळ घातली आहे. त्यामुळे ताडोबात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत कमालीची वाढ ...
मुलांच्या मनातील गणिताची भीती दूर व्हावी, यासाठी इयत्ता दुसरीतील गणिताच्या पुस्तकात अचानक संख्यावाचनात केलेल्या बदलामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काहींनी अनुकूल तर काहींनी प्रतिकुल मत या बदलावर व्यक्त केले आहे. ...
मृग नक्षत्र कोरडा गेल्याने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले. पेरणीची वेळ गेल्यास मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. तालुक्यातील खरीप हंगामाच्या पेरणीचे क्षेत्र ५८ हजार ८४८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आ ...
जिल्हा परिषद कृषी विभागाने भद्रावती, राजुरा, कोरपना व पोंभूर्णा तालुक्यांना सेंद्रीय खताचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा केला. तुलनेने अन्य तालुक्यांना अल्प खत पुरविण्यात आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. खरीप हंगामातील शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेऊन ...
बल्लारपूर येथील आधुनिक बस स्थानकाच्या वॉच टॉवर जवळ पावसाचे पाणी बाहेर टाकण्यासाठी अतिरिक्त पाईपलाईन लावण्यात येत आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत कंत्राटदाराला समज देण्यात आली आहे. ...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी तयार केलेल्या विविध योजना आणि अन्य विकासात्मक कामे करताना सर्वप्रथम जनतेचे प्रश्न सोडविण्यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिल्या. ...