खोरिपचे नेते, माजी प्राचार्य व सामाजिक कार्यकर्ते स्मृतिशेष महादेवराव डुंबेरे हे स्वत: गरीब गरजू, हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य करायचे. त्यांच्या निर्वाणानंतर त्यांचे आयपीएस पुत्र मिलिंद डुंबेरे यांनी ही परंपरा कायम जपली आहे. ...
सिकलसेल आजार हा अनुवंशिक आहे. या आजारातून कोणताही सिकलसेल रुग्ण व वाहक व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. हा आजार मुलांमध्ये येण्यामागे आई-वडीलच जबाबदार असतात. परंतू, या आजाराच्या नियंत्रणाकरिता प्रत्येक व्यक्तीने लग्नापूर्वी तसेच गर्भवती महिलांनी एकदा तरी ...
जीवनात यश संपादन करायचे असल्यास, कष्टाशिवाय पर्याय नाही. बऱ्याचदा प्रयत्न करूनही यश मिळाले नाही तर खचून न जाता निरंतर प्रयत्न करत राहा, प्रयत्नांनी मोठ्यातील मोठी लढाई जिंकता येते, असा आशावाद जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी व्यक्त केला. ...
खरीप हंगाम तसेच शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासन आग्रही असून जुलैअखेरपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्यातील बँकांनी पूर्ण करावे ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील मूलचे रहिवासी. महाराष्ट्राचे दुसरे मंत्री सुधीर मुनगंटीवार हेही चंद्रपूरचेच. आता विरोधी पक्ष नेतेपदी विराजमान होणारे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हेसुद्धा चंद्रपूर जिल्ह्याचेच आहेत. ...
महिला व बाल विकास विभागाच्या सचिवांनी जारी केलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषदांचे अधिकार गोठवून मुंबई आयुक्तालय अथवा मंत्रालय स्तरावर एकत्रित करण्याचे सूचविण्यात आले. त्यामुळे जि. प. पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ...
महावितरण कंपनीमार्फत राज्यातील सर्व ग्राहकांना विजेचा पुरवठा केला जातो. ग्राहकाने केलेला वीज वापर मोजून त्याचे देयक ग्राहकांना दरमहा दिले जाते. प्रति युनीट दर शासनाच्या वीज नियामक मंडळाने ठरवून दिलेला आहे. ...
पावसाचे रोहिणी व मृग नक्षत्र संपले असून या नक्षत्रात जिल्ह्यात दमदार पाऊस बरसलाच नाही. केवळ एक ते दोन वेळा हलकासा पाऊस झाला. पावसाळ्यासारखे वातावरण असूनही पावसाने अजूनही जोर धरला नसल्याने शेतकऱ्यांची कामे रखडली आहेत. ...
काही महिन्यांपूर्वी संपूर्ण राज्यात प्लास्टिक पिशवीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रभावी अंमलबजावणीसाठी दुकानांवर धाडीही घातल्या. त्यामुळे दुकानदार धास्तावले होते. मात्र आता पुन्हा प्लास्टिकने दुकानांमध्ये डोके वर काढले आहे. ...
चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या केवाडा पेठ गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही. असे असतानाही पंचायत समितीचे याकडे लक्ष नाही. त्यामुळे गावातील संतापलेल्या महिला एकत्रित येऊन पंचायत समितीवर धडकल्या व पाण् ...