जिल्ह्यात शाश्वत स्वच्छतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी शौचालयाच्या नियमित वापरासह गावस्तरावर सांडपाणी व घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पध्दतीने व्यवस्थापन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जिल ...
सतरा लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचा खांब कोसळल्याचा प्रकार राजुरा शिवारात उघडकीस आला असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे लाखो रुपयाचे सिमे ...
मागील दोन वर्षांपासून विदर्भात पॉवरग्रीड कंपनीच्या माध्यमातून टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. ज्यांच्या शेतात टॉवर उभारले गेले त्यांना अजूनही मोबदला देण्यात आला नाही. मोबदला देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पॉवरग्रीड कंपनीच्या अधिकाऱ्यांना खासदार बाळू धानोरकर या ...
चंद्रपूर जिल्हा सध्या तीव्र पाणी टंचाईच्या सावटात आहे. जून महिना आता संपायला आला आहे. मात्र पावसाचा पत्ता नाही. जिल्ह्यातील सर्व अकराही सिंचन प्रकल्प सध्या आॅक्सीजनवर आहेत. अकरापैकी चंदई व नलेश्वर हे प्रकल्प कोरडे पडले आहे. चंद्रपूर शहराला पाणी पुरवठ ...
जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना ताडोबाची सफर करता यावी व विविध प्राणी, पक्षी बघून त्यांना निसर्गाचा मनसोक्त आनंद घेता यावा, या दृष्टीकोनातून राज्याचे वित्त, नियोजन, वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १२ जून रोजी केलेल्य ...
येथील क्राईस्ट रुग्णालय परिसरात असलेल्या खुल्या जागेवर झोपडी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आमदार नाना श्यामकुळे यांनी पोलिसांना सांगून आपल्यावर लाठीमार केला. एवढेच नाही तर झोपड्या उद्ध्वस्त केल्या. यामुळे संतप्त झालेल्या येथील काही महिलांनी तुकूम परिसर ...
रांगोळ्याचा सडा, रंगीबेरंगी पताका, फुग्यांची तोरणं, छोटा भीम मोगली अन इतर कार्टूनची कटआऊटस, बालगोपालाची बैल बंडी, ट्रक्टर वर गावातून मिरवणूक व जोडीला बालगोपालांचा किलबिलाट अशा उत्साहपूर्ण वातावरणात जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शाळांचा पहिला दिवस सुरू ...
लोंढोली, हरंभा, साखरी, सिर्सी, डोणाळा, काढोळी परिसरामध्ये शेतीच्या सिंचनाचा फार मोठा प्रश्न आहे. परिणामी, धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. ही समस्या सोडविण्यासाठी गोसेखुर्दचे पाणी देण्याची मागणी १३ वर्षांपासून सुरू आहे. ...
मागील दहा वर्षांपासून बंद असलेल्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका यावर्षापासून पुन्हा सुरु होणार आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन तरुणाईची जीएस (जनरल सेक्रेटरी) निवडणुकीची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. ...
ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये संगणक परिचालक म्हणून काम करणाऱ्यांची राज्य शासनाकडून सध्या पिळवणूक सुरू आहे. एक-एक वर्ष त्यांना मानधन मिळत नाही. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. ...