महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण लागू केले आहे. मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल, यासाठी मागासवर्ग आयोगाद्वारे समिती नेमून त्या समितीने शिफारस केल्याप्रमाणे मराठा समाज हा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे, हे मान्य ...
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षकांच्या बदल्यासाठी समुपदेशन प्रक्रिया राबविली. या प्रक्रियेअंतर्गत आॅनलाईन बदली प्रक्रियेत विस्थापित झालेल्या जिल्हा परिषदेच्या ८२ आणि आंतर जिल्हा बदलून आलेल्या ६२ अशा एकूण १०४ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ...
एन्ट्री करुन गायब झालेल्या पावसाचे शुक्रवारी पुनरागमन झाले. चंद्रपुरात दुपारी ३.३० वाजता दमदार पावसाला सुरूवात झाली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. विशेष म्हणजे, संपूर्ण जिल्ह्यातच हा पाऊस झाला. त्यामुळे आतापर्यंत पावसाच्या प्रतीक्ष ...
भरधाव रेल्वेने रुळावरून चालत असलेल्या शेळ्यांच्या कळपाला चिरडले. यात सुमारे ८० शेळ्यांचा मृत्यू झाला. ही घटना आज शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास बामणी येथील रेल्वे गेटजवळ घडली. ...
चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे प्लास्टिकमुक्तीसाठी पुढाकार म्हणून पालिकेच्या मुख्यालय परिसरात 'रिव्हर्स व्हेंडिंग मशीन' लावण्यात आली आहे. याचे उदघाटन आज शुक्रवारी करण्यात आले. ...
मनपाच्या सावित्रीबाई फुले शाळेत समग्र शिक्षा अभियान अंतर्गत नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्राची निर्मिती करण्यात आली. महापौर अंजली घोटेकर व आयुक्त संजय काकडे यांच्या हस्ते शुक्रवारी या केंद्राचे उद्घाटन झाले. ...
आदिवासी बहुल, अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या कोरपना व जिवती तालुक्यातील अनेक अतिदुर्गम गावामध्ये पक्क्य व खड्डेमुक्त रस्त्यांचे जाळे विणले गेल्याने प्रवासी व नागरिकांचा प्रवास सुखकर होत आहे. ...
राजुरा येथील बल्लारपूर मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगजवळ शुक्रवारी (28 जून) सकाळी बकऱ्यांचा कळप रेल्वेखाली चिरडला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
राज्यातील वृक्षांचे आच्छादन २० टक्क्यावरून ३३ टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी राज्याचे अर्थ, नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून हरित महाराष्ट्र प्रकल्प राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सन २०१६ पासून ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्णत ...