सरकारने जनसामान्यांच्या सर्वांगिण विकासासाठी लोकापयोगी योजना सुरू केल्या आहेत. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मूल, पोंभुर्णा व बल्लारपूर तालुक्यात आपण विकासाचा ठसा निर्माण केला आहे. निराधारांना सन्मानाने जगता यावे म्हणून अनुदानात वाढ केली. दिव्यांगाप ...
तोरगाव (खुर्द), तोरगाव (बु,) कोलारी, देऊळगाव येथील ४० विद्यार्थिनी ब्रह्मपुरी येथे शिक्षणासाठी येतात. परंतु मानव विकास मिशन योजने अंतर्गत बस उपलब्ध नसल्याने त्यांच्यासाठी एसटी जणू पांढरा हत्ती ठरला. आर्थिक परिस्थिती नसतानाही त्यांना दररोज स्वखर्चाने ...
काही महिन्यांमध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने मतदार यादीचा संक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रम जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघासाठी आयोगाने जाहीर केला आहे. ...
नव्याने बांधण्यात येणाऱ्या शासकीय इमारतीत पावसाचे पाणी साठवणाची (रेन वॉटर हार्वेस्टींग) अंदाजपत्रकातच तरतूद करावी. तसेच जुन्या इमारतीत जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून घ्यावा, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. ...
पहिल्याच पावसात देऊळवाडा- माजरी मार्गावरील पूल खचल्याने नागरिक व वेकोलि कर्मचाऱ्यांना भद्रावती- कोंढा मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. पूल खचून २० दिवस झाले. प्रशासनाने घटनास्थळी अपघातग्रस्त स्थळ म्हणून फलक लावला. येथे मोठा एखादा अपघात होण्याचा धोका आह ...
सिलिंडर गळतीमुळे गायत्री गुरुदेव नाकतोडे यांचे घर जळल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास चिखलगाव येथे घडली. या घटनेत एक लाखाचे संसारोपयोगी साहित्य खाक झाले. ...
कुटुंब कल्याण कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला. या कल्याणकारी कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या ४७ आरोग्य कर्मचाऱ्यांचा सोमवारी जि. प. परिषदेतील मा. सा. कन्नमवार सभागृहात प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण् ...
चालू आठवड्यामध्ये पावसाने एकदाही हजेरी लावली नसल्याने सध्या शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. पेरणीनंतर पिकांची उगवण झाली. शेतकºयांनी पिकांना खतही दिले. परंतु अचानक पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपण्याच्या मार्गावर आहे. येत्या दोन ते तीन दिवसात पाऊस न आल्या ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि त्यानंतर अंदाजपत्रकात गणवेशाचा निधी अडकला होता. आता गणवेशासाठी लागणारा तीन कोटींचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला. त्यामुळे या निधीतून तातडीने गणवेश खरेदी करावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे स ...
राज्यात शासनाने प्लास्टिक बंदी जाहीर केल्यानंतर संबंधित प्रशासनासह महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काही दिवस कारवाईचा देखावा केला. आता मात्र शहरात सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरु असून महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. याकडे महापौर ...