भू-अभिलेखानुसार देशातील सर्व पात्र अल्प व अत्यल्प भुधाकर शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी वृध्दावस्थेतील उदरनिर्वाहासाठी अत्यंत अल्प बचत केलेली असते. किंवा बहुताशी शेतकºयांची कोणतीही बचत नसते आणि उत्पन्नाचे इतर स्त ...
बेरोजगारीच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी नाविन्य पूर्ण संकल्पनांवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्याकरिता कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत ५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात व्यवसाय नियोजन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. ...
नियोजन भवन येथे शनिवारी आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते.जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत मार्च २०१९ अखेर शंभर टक्के म्हणजेच २९९ कोटी रुपये एवढा निधी जिल्ह्याच्या विकासाकरिता खर्च करण्यात आला. ...
भद्रावती शहर यापूर्वीच ‘ब’ वर्ग पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झाले. शासनाकडून निधी मिळतो. पर्यटनाला चालना देण्यासाठी हालचालीही सुरू झाल्या आहे. येथील तिर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांची संख्या मोठी आहे. गवराळा येथील वरद विनायक मंदिर तर महाराष्ट्रात प्रसिद्ध ...
कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची दक्षता तसेच कपाशी पिकावरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी कृषी विभाग पंचायत समिती ब्रह्मपुरी अंतर्गत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ...
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांबू मिळतो. त्यामुळे शासनाने बांबूकडे विशेष लक्ष देत आहे. बांबूचे मूल्यवर्धन करून त्यापासून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात चिचपल्ली येथील केंद्राचा मोठा वाटा आहे. बांबू विषयावर विविध अभ्यासक्रम शिकविल्या जात आहेत. ...
पळस हा वरकरणी निरुपयोगी वाटत असला तरी या वृक्षात अनेक औषधी गुणधर्म आहेत. परंतु, या वृक्षाची विज्ञानयुगातही पोळ्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. पळस वृक्षांच्या फांद्या ग्रामीण व शहरी भागातही परंपरेने घरासमोर मेढे म्हणून ठेवल्या जातात. त् ...
२६ ऑगस्टपासनू टिष्ट्वटर सोशल माध्यमाचा वापर करून सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत टिष्ट्वटर मोर्चा करण्यात आला. त्यात देशपातळीवर क्रमांक १ वर ट्रेडिंग मध्ये #संगणकपरिचालक हा हॅशटॅग ठेवत शासनापुढे अनेक प्रश्न मांडले. ...
मागील अनेक वर्षांपासून वीज वितरण कंपनी भद्रावती कार्यालयाकडून झोपडपट्टीतील नागरिकांवर अन्याय केला जात आहे. शहरातील झोपडपट्टी परिसरात अनेक मीटर बंद आहेत. वारंवार तक्रार करूनही ते कंपनीद्वारे बदलवून दिल्या जात नाही. ...
विषबाधेतून मृत्यू झाला नाही, जी औषधी शोध मोहीम करताना सापडली ती तणनाशक असल्याचे सिद्ध होताच प्रकरण गुंतागुंतीचे झाले. आता कुणी विष प्रयोग केला की काय याचा शोध वनविभाग घेत आहे. ते उत्तरीय तपासाचा रिपोर्ट आल्यावरच कळणार आहे. ...