गावामध्ये शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली. मात्र गावांमध्ये विविध मंडळाद्धारे गणेश मुर्तीची स्थापना करण्यात येत होती. त्यामुळे आपले मंडळ गावातील इतर मंडळापेक्षा वरचढ ठरावे या समजूतीने गावात ...
नवीन शैक्षणिक धोरणात उपेक्षिति वंचित समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताकडे दुर्लक्ष करण्यात आले. हे धोरण जैसेथे लागू झाल्यास देशात मोठी विषमता निर्माण होऊ शकतो. शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेल्या समाजाला पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी यामध्ये पर ...
एटीएम फोडून २२ लाख ८४ हजार १०० हजार लंपास केल्याच्या तक्रारीवरून भद्रावती ठाण्यात गुन्हा झाला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाला सुरूवात केली. एटीएम मशीनमधून कसे पैसे काढले याचा कसून तपास केला. चंद्रपूर व गडचिरोली क्षेत्रातील एटीएम ...
१५ वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना सोमवारी सकाळी १२.३० वाजताच्या सुमारास अंतरगाव येथे घडली. खुशाल बंडू करकाडे वाहुन गेलेल्या बालकाचे नाव आहे. सावली तालुक्यातील पाथरी पोलीस ठाण्यांतर्गत अंतरगाव जवळील धोंडू बाबा आश्रम शाळा शेजारी एक नाला वाहतो. ...
आज जिल्ह्यात सर्वत्र हेच चित्र दिसून आले. प्रतिष्ठापनेनंतर दहा दिवस गणेश भक्तीची आराधना सुरू राहणार आहे. उत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक गणेश मंडळांकडून कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. गणेशोत्सव हा एक सार्वजनिक उत्सव आहे. समाजामध्ये एकता असावी, उद्द ...
जि. प. शाळेच्या इमारतीला जागोजागी भेगा पडल्याने पाणी गळते. काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे इमारतीचे कवेलू फुटले तर काही वादळाने उडाले. अशा धोकादायक इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना बसावे लागत आहे. जि. प. या इमारतीचे निर्लेखन करून नवीन इमारत बांधण्याचा प्र ...
संग्राम व आपले सरकार प्रकल्पात मागील ८ वर्षांपासून संगणक परिचालक प्रामाणिकपणे कार्य करीत आहेत. संगणक परिचालकांच्या माध्यमातून राज्यशासनाला केंद्रशासनाकडून सलग ३ वेळा प्रथम क्रमांक तर एखदा व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. सदर संगणक परिचालकांनी रात् ...
भारपायली हे गाव जंगलव्याप्त परिसरात वसलेले आहे. या गावाची लोकसंख्या ६०० च्या जवळपास आहे. येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये जिल्हा परिषदचे शाळेचे २४ व एकात्मिक बाल विकास अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाडीचे २३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र शाळेच्या म ...
कार्यशाळेमध्ये न. प. गांधी विद्यालय बल्लारपूर, श्री. बालाजी हायस्कूल बामणी, माऊंट हायस्कूल बल्लारपूर, गुरूनानाक पब्लिक स्कूल, दिलासाग्राम हायस्कूल, आयडियल इंग्लिश मिडीअम स्कूल या सहा शाळेतील वर्ग ६ ते १२ मध्ये शिकणारे ५८ विद्यार्थी सहभागी झाले होते. ...
ऐरवी कचरा म्हणून फेकण्यात येणाऱ्या दूर्वाला मोठी किंमत आली असून सांभाराच्या जुडीपेक्षा महागड्यात दरात म्हणजेच २० ते ३० रुपये जुडीप्रमाणे तिची विक्री होत आहे. त्यासोबतच गणपतीच्या पुजेच्या साहित्यांच्या किंमतीसुद्धा गगणाला भिडल्या आहेत. गणेश उत्सव जिल् ...