यावर्षी संततधार पाऊस झाल्याने नदीकाठालगत व सखल भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुराच्या पावसात दोन ते तीन दिवस धानपीक बुडून राहल्याने हे पीक कुजून गेले. अतिवृष्टीमुळे रबी हंगामात करावयाची भूईमूग व मिरची पिकाची मशागत लांबणीवर गेली आहे. ...
शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना महागावच्या वतीने दारू, व्यसनमुक्ती मार्गदर्शन, सत्संग आणि महागाव (बुज.) तसेच महागाव (खुर्द) या दोन गावांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे अभियंता किशोर वाळके या ...
शहराला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होईल एवढ्या क्षमतेची योजना आहे. परंतु, ग्रामपंचायतच्या नियोजनाअभावी दोन दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. तर दुसरीकडे ग्रा.पं ने करात वाढ केली. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केल्या जात आहे, असा आरोप सामाजिक क ...
वसतिगृह अधीक्षक पदासाठी बीएसडब्ल्यू, एमएसडब्ल्यूची पात्रता वगळून डी फार्म, ए. एन. एम, जि. एन. एम व तत्सम पॅरामेडिकल कोर्स करण्याचा शासनाने नवा जीआर काढला आहे. मात्र त्यामुळे समाजकार्य पदवीचे शिक्षण घेणाºया उमेदवारांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे हा जीआ ...
तेलंगणातून रेल्वेने तांदळाची तस्करी करून ती पिकअप व्हॅनने आणताना, ही गाडी उलटून झालेल्या अपघातात एक नागरिक जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी (दि. १६) रोजी सकाळी मूर्ती गावाजवळ घडली. ...
बसमध्ये एकत्र दोघेच बसतील, अशी बसण्याची व्यवस्था! पण गर्दीत दोनच्या जागी तिघेजण बसतात. एकमेकांना बसू देतात. बसायला लावतात. हे सारे होते ‘एकमेका सहाय्य करू’ या भावनेतून, सौजन्यातून आणि सहिष्णूतेतून. आता, त्यातही कुणी हेकड प्रवाशी, कशाला देऊ जागा म्हणत ...
चंद्रपूर महानगरपालिकेच्या हद्दीत दोन हजारांहून अधिक फेरीवाले आहेत. शहरातील रस्त्यांवर, चौकाचौकात, फुटपाथवर या फेरीवाल्यांनी आपले छोटेखानी दुकान थाटले आहे. अनेक ठिकाणी फेरीवाल्यांमुळे वाहतुकीची कोंडी होते. फेरीवाले रस्त्यावर असल्याने वाहतुकीसाठी रस्ता ...