मागील वर्षी ५ जून २०१८ पासून इको-प्रोने रेनवाटर हार्वेस्टिंग जनजागृती व संकल्प अभियान सुरू केले होते. मनपा व इको यावर संयुक्तपणे कार्य करीत आहे. वेकोलिच्या सीएसआरमधून नागरिकांना अनुदान दिल्यास या प्रयोगाची व्याप्ती वाढेल, अशी मागणीही इको-प्रोने केली ...
शहरातील पानठेल्यांवर अनेकदा खर्रा प्लास्टिक पन्नीमध्ये बांधून देण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. पानठेलेधारकांना अनेकदा सूचना देऊनसुद्धा खर्रा देताना प्लास्टिकमधे देणे बंद करीत नाही. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेने खर्रासाठी प्लास्टिकचा वापर कर ...
चिमूर तालुक्यात मोठया प्रमाणात जंगल क्षेत्र आहे. या जंगलात सागवान झाडांचे प्रमाण जास्त आहे. बांधकाम व गृह उपयोगी वस्तुकरिता सागाचे लाकूड वापरल्या जात असल्याने या लाकडांची मागणी खूप आहे. त्यामुळे वनविभागाच्या राखीव क्षेत्रातून सागवान झाडांची कत्तल करू ...
मागील पाच वर्षांपासून शासकीय नोकरभरती रखडली आहे. परिणामी बेरोजगारांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे रखडलेली नोकर भरती त्वरीत सुरु करण्यात यावी, अशी मागणी बेरोजगार युवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. भाजपा सरकारने मोठ्या ...
यावर्षी सुरुवातीला शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. यानंतर परतीच्या अवकाळी पावसाने घात केला. खरीप हंगामातील पिके ऐन कापणीच्या अवस्थेत असतानाच पावसाने थैमान घातले. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. या संकटातून सावरुन शेतकऱ्यांनी उधा ...
महापौर राखी कंचर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १ वाजता मनपाच्या हिराई सभागृहात सर्वसाधारण सभेला सुरूवात झाली. यावेळी उपमहापौर तथा स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, उपायुक्त गजानन बोकडे, नगरसचिव के. एस. नेहारे व विषय समित्यांचे सर्व सभापती, आयुक ...
मागील काही वर्षांपासून येथील रहिवासी भागात भरत असलेल्या आठवडी बाजारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वडाचे झाड ते प्रकाश पाम्पट्टीवार यांच्या घरापर्यंत तसेच वडाचे झाड ते सुनिल राचलवार यांच्या घरापर्यंत बाजाराचा भाग नसतांनासुध्दा आठवडी ब ...
तालुका पेन्शनर्स बहुउद्देशीय असोसिएशनच्या पेन्शनर्स डेनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होेत्या. अध्यक्षस्थानी माजी विधानसभा उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे, उद्घाटक म्हणून तहसीलदार सचिन गोसावी, मुख्याध्यापक ना. गो. थुटे, प्रा. श्रीकांत पाटील आदी उपस् ...
ओबीसींना शेती बरोबरच व्यवसायभिमुख करण्यासाठी प्रयत्न करावे व ओबीसींची आर्थिक उन्नती कशी होईल, यादृष्टीने केंद्र व राज्य सरकारने विविध योजना राबवाव्यात, यासाठी आम्ही ओबीसींच्या वतीने सतत पाठपुरावा करू, असे आश्वासन माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज ...