प्रलंबित समस्या १० फेब्रुवारीपर्यंत निकाली काढण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या या आंदोलनामुळे अ ...
मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र होत आहे. यामध्ये प्रामुख्याने वन्यजीवांचे बळी जात असले तरी मानव व पाळीव प्राण्यांचे बळी जाण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. शिवाय वन्यप्राण्याच्या या वाढत्या उपद्रवामुळे शेती व्यवसायही धोक्यात ...
चिरोली या गावात ब्रिज कम बंधारा बांधण्याची कल्पना प्रमोद बोंगीरवार यांनी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर मांडली. आ. मुनगंटीवार यांनी सदर ब्रिज कम बंधारा बांधण्यासाठी निधी उपलब्ध केला व चिरोलीवासीयांसाठी मोठी सोय उपलब्ध झाली. प्रमोद बो ...
आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची मोजणी झाल्यानंतर धान साठवण करण्यासाठी फेडरेशनकडे बारदान्याचा अभाव आहे. व्यापाऱ्यांकडून लूट होऊ नये, यासाठी शेतकरी आधारभूत धान्य खरेदी केंद्रालाच प्राधान्य देत आहेत. त्यामुळे या केंद्रात धान ठेवण्यासाठी अडचणी निर्माण ...
राजुरा तालुक्यातील देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील काही महिन्यांपासून मूलभूत सोयीसुविधाचा अभाव आहे. रूग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. याबाबत नागरिकांनी आरोग्य विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु काही उपयोग ...
केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे घरकूल देण्यासाठी जिल्ह्याला लक्ष्यांक दिला आहे. सावरगव हे मोठे गाव असल्याने सदर योजनेतंर्गत लाभार्थ्यांची प्रपत्र ड यादी मागील वर्षी प्रसिद्ध झाली. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांच्या अधिकृत जागे ...
सम्राट अशोकाच्या काळापासून बौद्ध भिक्खूू व उपासक उपासिकांच्या साधना अधिष्ठान करण्याची भूमी अशी ओळख असलेल्या या साधनाभूमीत मागील २५ वर्षांपासून महाराष्ट्र उपासक -उपासिका संघाच्या वतीने आयोजित केला जात असलेल्या द्विदिवसीय धम्म समारंभाकरिता महाराष्ट्राच ...
ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी नळ योजना राबवल्या जातात. अनेकदा निधीअभावी या योजना अपूर्णच राहतात. त्याचबरोबर बऱ्याचदा पाणी पुरवठयाचे स्रोत आठतात. उन्हाळ्यात गावाची तहाण भागवण्यासाठी टँकर सुरू करावा लागतो. गतवर्षी जिल्ह्यात ...
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी ‘मूकनायक’ हे मुखपत्र सुरू केले. अंधारात चाचपडणाºया शोषित व वंचितांच्या हजारो पिढ्यांना या मुखपत्राने वाचा दिली आणि समतेचा सूर्य दाखविला. या ऐतिहासिक दिनानिमित्त महामानवाच्य ...