प्रधानमंत्री आवास योजनेसाठी (ग्रामीण) घरकूल यादी बनविताना प्रशासकीय पातळीवर झालेली चूक तालुक्यातील घरकूल लाभार्थ्यांना चांगलीच भोवली होती. एका गावातील नावे दुसऱ्या गावात गेल्याने २३२ लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित राहावे लागले होते. हा प्रकार तालुक् ...
हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेला बल्लारपूर तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्राचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम आणि त्यांच्या चमूद्वारे सोमवारपासून करण्यात आली आहे. या मोहिमेतंर्गत ग्रामीण भागातील ४२ हजार ७९१ व बल्लारपूर शह ...
महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमाची अंमलबजावणी १९७७ पासून सुरू झाली. राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम १९७७ नुसार दोन योजना सुरू होत्या. ग्रामीण भागात अकुशल व्यक्तींकरिता रोजगार हमी योजना व महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ कलम १२ (ई) नुसार वैयक्त ...
सदर इमारतीला ठिकठिकाणी तडे गेले असून स्लॅबही धोकादायक स्थितीत आहे. या इमारतीचा संभाव्य धोका ओळखून या इमारतीतील अंगणवाडी बारई समाजाच्या समाजभवनात सुरू आहे. यामुळे येथीलन अंगणवाडीतील बालकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे, या धोकादायक इमारती ...
नवरगाव परिसरामध्ये पाण्याचे पाहिजे तसे स्त्रोत नसल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित आहे. त्यामुळे धान उत्पादनानंतर मजुरांच्या हाताला काम नसते. शिवाय शासनाच्या रोजगार हमीची कामेही येथे सुरु झाली नाहीत. त्यामुळे मजुरांना कामासाठी भटकंतीची वेळ आली आहे. ...
नागरिकांनी मोहफुले व तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात जातांना एकट्याने जाऊ नये, तीन-चार जणांच्या गटागटाने आवाज करीत जंगलात जावे, चौफेर नजर ठेवावी, शक्यतो महिलांनी पुरुषांच्या सोबतीने जावे, वृद्ध तसेच कमजोर व्यक्तींनी जंगलात जाणे टाळावे, वाघ जंगलात द ...
दिव्यांग विद्यार्थ्यांची प्रतिभा तेजस्वी व्हावी, त्यांच्या कलागुणांना संधी मिळावी, यासाठी कलाशिक्षक परमानंद तिराणिक हे २० वर्षांपासून निरनिराळे प्रयोग करीत आहेत. या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविणे म्हणजे तारेवरची कसरतच. गायन, वादन व हस्तकला हे विषय ...
लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा तात्काळ लाभ मिळावा व आधार प्रमाणिकरण करून बँक आणि प्रशासनाने समन्वय साधून हे काम पूर्ण करावे. यादीतील लाभार्थी शेतकऱ्यांनी मूळ आधार कार्ड, बँकेचे पासबुक व यादीचा विशिष्ट नंबर या महत्त्वाच्या कागदपत्रासह आपले आध ...
महाऔष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती करतानाच इरई धरण बांधण्यात आले. तेव्हापासून चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी मिळत आहे. धरणातून १२ दलघमी कोटा मंजूर असला तरी वर्षाकाठी किती दलघमी पाण्याची मनपाकडून उचल करण्यात आला, यासाठी कोणतीही यंत्रणा बसविण्यात आ ...
चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांसाठी १७५ कोटी रूपये निधी यावर्षी उपलब्ध करुन देण्यात यावा,अशी मागणी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधानसभेत केली. ...