जैजूर येथील रहिवासी दिल्ली येथील मरकज संमेलनात गेले होते. परत आल्यावर त्यांना तपासणीसाठी वांकडी येथे क्वारंटाईन ठेवण्यात आले होते. परंतु त्यांचा मेडिकल अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. घरी गेल्यानंतर त्यांच्या दोन मुलांना कोरोनाचा ...
जिल्हा प्रशासनाच्या विनंतीनुसार जिल्ह्यातील प्रत्येक मोठ्या उद्योगाने सीएसआर या फंडातून २००० ते ३००० किट्स (गहू, तांदूळ, दाळ, तेल आदी) एका कुटुंबाला १५ दिवस पुरेल एवढे साहित्य तातडीने दिल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हजारो किट्सचे व ...
संपूर्ण जगात कोरोना विषाणूच्या महामारीने हाहाकार माजविला आहे. जगासह भारतातही या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोर उपाययोजना केल्या जात आहे. देशासह चंद्रपुरातही संचाबंदीचे पालन केल्या जात आहे. आज संचाबंदीचा १८ वा दिवस आहे. या दिवसांमध्ये चंद्रप ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील उपाययोजनांचा आढावा घेतला. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक घरातील नागरिकांच्या आरोग्यविषयक पाह ...
चंद्रपुरात दोन अधिकारी काटेकोरपद्धतीने नियोजन करीत आहेत. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या लढाईत आतापर्यंत बाजी मारली आहे. डॉक्टर हे या लढाईत महत्त्वपूर्ण घटक मानला जात आहे. हे दोघेही जिल्ह् ...
जिल्ह्यातील संभाव्य उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुन्हा एकदा मॉकड्रील घेण्यात आली. आपल्याकडे उद्रेक झाल्यास आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने काम करेल, याची ही रंगीत तालीम होती. अशाच पद्धतीची रंगीत तालीम प्रत्येक तालुक् ...
सध्या कोरोनाची दहशत आहे. प्रत्येकजण घरात बसून आहे. त्यामुळे कामे ठप्प पडली आहे. शेतातसुद्धा काम करण्यासाठी मजूर येत नसल्याची स्थिती आहे. त्यातच शेतमालाला बाजारपेठही उपलब्ध नाही आणि मागणीही थांबली आहे. या संकटात आणखी वादळी वाºयाची भर पडली आहे. मागील द ...
फुकटनगर मधील एका दिव्यांग महिलेकडे जेव्हा जीवनावश्यक वस्तुंची किट पोहचविण्यात आली, तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू तरंगत होते, ‘तुम्ही देवासारखे आले’ अशी तिची प्रतिक्रिया होती. मदत घेणारा अडचणीत आहे, कोरोनाने निर्माण केलेल्या परिस्थितीतीशी तो लढत आहे, अश ...
लॉकडाउनमुळे इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा जो पेपर राहिला आहे, तो न घेता विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात यावे, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याकड़े केली आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्याला लागून असलेल्या तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात दहा रुग्ण कोरोनाबाधित सापडल्याने जिवतीवासीयांत भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे. ...