२३ मार्चपासून संचारबंदी सुरु झाली आणि खऱ्या अर्थाने पोलिसांची जबाबदारी वाढली. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प ठेवून कोरोना संसर्ग होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. या काळात नागरिकांना घरातच थांबणे बंधणकारक केले आहे. नागरिकांना या विषणूचा संसर ...
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी बुधवारी जिल्ह्यातील नागरिकांशी व्हिडिओ संवाद साधताना लॉक डाऊनच्या पहिल्या टप्प्यामध्ये केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. आपला जिल्हा ग्रीन झोनमध्ये सध्या आहे. मात्र गावागावांमध्ये आशा वर्करकडून येणाऱ्या आकडेवाडीरी ...
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरु आहे. लॉकडाऊनमुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. परिणामी नागरिक घरातच स्वत:ची काळजी घेत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाल ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने संपूर्ण लॉकडाऊन घोषित केल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र बंद आहे. त्यामुळे लहान-मोठे उद्योग बंद असल्याने पंधरवाड्यात विजेच्या मागणीत मोठी घट झाली. मात्र, चंद्रपूर शहराह जिल्ह्यात कडक उन्हा ...
उद्योगांवर आधारीत वाहतूक व्यवसायापासून तर इतर सर्व घटकांचा समावेश आहे. आर्थिक नुकसानीचा हा आकडा सुमारे ५०० कोटींच्या घरात असल्याची माहिती चंद्रपूर एमआयडीसी इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष मधुसुधन रूंगठा यांनी दिली. येत्या काळात टाळेबंदी मागे घेतल्या गे ...
तालुका व गावातील आठवडी बाजारापासून ते बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे हातावर पोट असणारे माथाडी कामगार घरी बसून आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्यात आला. भाजीपाला या बंदीतून वगळण्यात आला आहे. मात्र आठवडीब ...
कोरोना संकटावर मात करण्यासाठी सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचे पथक तयार ठेवण्याच्या सूचना देखील त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे भेट देऊन कैद्यांची तपासणी, त्यांना मास्क व सॅनिटायझरचा पुरवठा करण्याचे नि ...
२१ लाख लोकसंख्या असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत तीन लक्ष ९३ हजार रेशन कार्डधारक आहे. या माध्यमातून १५ लक्ष नागरिकांना स्वस्त धान्याचा पुरवठा होतो. यामध्ये दोन रुपये किलो दराने गहू व ३ रुपये किलो दराने तांदळाच ...
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे सर्व व्यवसाय बंद आहेत. अत्यावश्यक सेवा केवळ सुरू आहेत. यामध्ये बँका, पतसंस्था, सोसायटीचा समावेश आहे. असे असले तरी येथील बँकेच्या एजंटांना मात्र, संचारबंद ...