ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
आपत्कालीन परिस्थितीत उद्रेक झाल्यास करावयाच्या उपाययोजनांची मॉकड्रील जिल्हाधिकारी व प्रमुख अधिकार यांच्या उपस्थितीत पार पडले. जिल्हा येणाºया कोणत्याही परिस्थितीला सामना देण्यास तयार आहे. कोणतीही उणीव राहू नये, यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे त्य ...
चंद्रपूरातील तुकुम तलाव येथील एका मशीदीमध्ये तब्बल ११ तुर्कीस्तानी व २ भारतीय असे १३ मौलवी २२ दिवसांपासून होते. त्यांच्याविरुद्ध येथील शहर पोलीस ठाण्यात विदेशी अधिनियम कायद्यांतर्गत १८८, २६९, २७०, १४ बी, १४ सी, ७ सी, २ अन्वये गुन्हे दाखल दाखल करण्यात ...
सावली नगरपंचायतीने शहरातील स्वच्छतेवर भर देत सर्वप्रथम सार्वजनिक ठिकाणचा परिसर, मुख्य रस्ते, शासकीय कार्यालय परिसराचे फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात आले. अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा दुकान बँकेसमोर सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी चौकोन आखून दिशा देण्य ...
ग्रामीण भागात एकीकडे कृषी संबंधातील सर्व बाबींना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे खते किंवा बियाणे खरेदीची अडचण येणार नाही. परंतु कोरोनाचा उद्रेक वाढतच राहीला, तर शेतकऱ्यांना घराबाहेर पडणे कठीण होणार आहे. परिणामी खरीप हंगामावर परिणाम पडण्याच ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कामकाजाचा आढावा तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता आढावा बैठकीत बोलत होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, नागरिकांना त्या ...
बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. चंद्रपूरसह राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी ११ ते २९ ...
आतापर्यंतच्या १५ दिवसात ज्याप्रमाणे कोरोनापासून बचावाच्या आपण यशस्वी ठरलो. पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मनपाने नागरिकांच्या बचावासाठी उपाययोजनांची व्याप्ती वाढवावी, अशा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या. मनपा अधिकाऱ्यांसोबत आढा ...
दुकानदार दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवत असल्याने नाराजी उमटत आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळ वाढवून देण्याची मागणी नागरिकांनी केली. काही राशन दुकानात केवळ दुपारनंतर धान्याचे वाटप होत असल्याने लाभार्थ्यांची गर्दी उसळत असल्याचा आरोपही ह ...
अहिंसा ही जैन धर्माची खरी ओळख आहे. आज संपूर्ण जगाला महावीराची व त्यांच्या शिकवणीची अत्यंत गरज असून हिंसा, हत्या, भ्रष्टाचार या सारख्या अंधकारात ज्ञान, अहिंसा पाळून सत्य साधनेचे दीप प्रज्वलित करू शकतील, अशा आदर्शाची पुन: स्थापना होणे नितांत आवश्यक आहे ...