१६ मे १९८४ च्या शासन निर्णयानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शासकीय वसतिगृहात आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थी व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना २० टक्के जागा राखीव होत्या. या जागांमधून बहुतांश इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत होता. ...
नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथील अरविंद बन्सोड याला एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने विष देऊन मारले. शिर्डी येथील सागर शेजवळ याची हत्या करणाऱ्याला पॅरोलवर सोडण्यात आले. विराज भालचंद्र जगताप रा. पिंपळे सौदागर यांची जातीयवादी सुडाने हत्या करण्यात आली. ...
एसटीला आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याचे खरे काम वाहक-चालक करतात. त्यामुळे त्यांना एसटीचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हटले जाते. विशेष म्हणजे, देशभरातील सार्वजनिक परिवहन सेवेत एसटीच्या अपघाताचा दर सर्वाधिक कमी आहे. एक लाख किलोमीटर अंतरावर ०.१३ अपघात असा एसटीच ...
मूळ ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच व विद्युत लोकपाल विनियम हे २००६ पासून अंमलात आहे. यात दुरुस्त्या अथवा बदल हे वेळोवेळी होत असतात. मात्र आयोगाने याबाबतचा नवीन मसुदा १७ मे रोजी जाहीर केला आहे. ...
१० जून रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या सीतारामपेठ बिटमध्ये एका वाघिणीचा मृतदेह आढळला होता. यानंतर तब्बल चार दिवसांनी याच परिसरात सदर वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला. ...
गोंडवाना विद्यापीठातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक पदभरतीविरूद्ध गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य व स्थायी समिती सदस्य अॅड. गोविंदराव भेंडारकर, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, प्रवीण घोसेकर, विशाल पानसे व इतर यांनी ...
पावसाने हजेरी लावण्यापूर्वी काही शेतकऱ्यांनी खतांची खरेदी केली आहे. परंतु अनेकांनी बियाणे घेतले नव्हते. त्यामुळे पाऊस होताच कृषी केंद्रात गर्दी वाढली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळणे आवश्यक असताना काही केंद्रावर नियमांकडे दुर्लक्ष केल्याचेही ...
चंद्रपूर येथील एक व्यक्ती प्रशासनाकडून परवानगी घेवून कारने २१ मे रोजी बहिणीसह मध्य प्रदेशातील शिवणी गावाकडे निघाला होता. ही कार खांबाडा चेक पोस्ट नाक्यावरून पास झाली. त्याआधी टेमुर्डा ते खांबाडा या नागपूर मार्गावरील अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला ...
जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामात भात, सोयाबीन, कापूस आणि तूर लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. रब्बी हंगामातही गहू, हरभरा रब्बी ज्वारी, लाखोळी आणि इतर पिके ९३ हजार ७७ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जातात. यंदाच्या खरीप हंगामात काप ...
‘समान काम-समान वेतन’ या न्यायाने कंत्राटी कामगारांनाही कायम कामगारांप्रमाणेच वेतन द्यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या खटल्यातील निवाड्याचा आधार घेत आता देशभरातील सरकारी, शासकीय, निमशासकीय व खासगी ठिकाणी काम करणाºया सर्व कंत्राटी कामगा ...