राज्याच्या शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा केली नाही. मात्र, येत्या २६ जुनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची शिक्षण क्षेत्रात चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने पालक व शिक्षकांची मते जाणून घेतली. कोरोनाचा प्रादुर ...
वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. अवकाळी पावसाने चार ते पाच वेळा वेळा अक्षरश: झोडपून काढले. यामुळे कापुस उत्पादकांसह सोयाबीन आणि धान उत्पादकांचेही मोठे नुकसान झाले. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकºयांना आपल्याकड ...
सात महिन्यांपासून रेती घाटाचा लिलाव झाला नाही. तालुक्यात खासगी व सरकारी कामे सुरू आहेत. त्याचा फायदा घेत रेती तस्कर सक्रीय झाले. तस्करांनी रेतीची वाहतुक करताना त्रास होवू नये, यासाठी काही दिवसांपूर्वी चिरोली व केळझर येथील साठा तयार करून ठेवला होता. त ...
१४ रुग्णांना कोविड केअर सेंटर तर, एक पॉझिटीव्ह १६ व १७ मे रोजी झालेल्या चाचणीनंतर निगेटिव्ह आल्यामुळे संक्रमित आलेल्या रूग्णांमधून कमी करण्यात आले. चंद्रपुरातील दुसरा रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने आता जिल्ह्यातील एकूण अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या २१ आहे. ...
शहराच्या जवळच तलाव असून स्थानिक आदर्श मच्छिमार सहकारी सोसायटीच्या वतीने मासेमारीचा व्यवसायकेला जातो. कोरोनाचे संकट असल्याने सध्या मासेमारी बंद आहे. मंगळवारी परिसरात दुर्गंधी पसरल्याने काही नागरिकांनी तलावाची पाहणी केली असता अज्ञात रोगाने माशांचा मृत् ...
राजुरा तालुक्यातील पारधीगुडा-मंगी हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता. शेतकरी व गावकऱ्यांनी अडचण लक्षात घेता हा रस्ता मंजूर करण्यात आला. त्या रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले असून या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. हा रस्त ...
पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी येथील अक्षय वाकूडकर यांनी 'मिशन मॅथेमॅटीक्स' च्या माध्यमातून कोरोना संकटात नवनवीन उपक्रम राबवित आहे. त्यांनी गणित विषयाबाबतची विद्यार्थ्यांमध्ये असलेली भीती दूर करण्याकरीता गावागावातील भिंतीवर गणितीय सुत्रे रेखाटले. त्या उ ...
२२ मार्चला जनता कर्फ्यू झाल्यानंतर २३ मार्चपासून लॉकडाऊनला सुरूवात झाली देशभरात हा लॉकडाऊ न ३१ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मागील आठवड्यापासून लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे काही वाहनांची थोडीफार वर्दळ सुरू झाली आ ...
रानबोथली येथील प्रदीप मेश्राम, सोपान हजारे, युवराज मडावी,मेघनाथ कोल्हे, लोकेश भुते,प्रमोद खरकाटे, आशिष निकम, सुनील मेश्राम, रामचंद्र कुंभरे, संगीता कुंभरे, अमोल बनकर हे गुजरात व नागपूर येथून स्वगावी परत आले. खबरदारी म्हणून शाळेत ठेवण्यात आले. परिसरात ...
दरवर्षी उन्हाळ्यात शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यंदाही काही प्रभागात हिच परिस्थिती निर्माण झाली आहे. योग्य नियोजनाअभावी पाण्याची कृत्रिम टंचाई भासते. ही टंचाई दूर करण्याची मागणी नागरिकांकडून दरवर्षी केली जाते. दरम्यान, आमदार किश ...