२२ मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाले. या काळात गोरगरीब जनता आर्थिक संकटात सापडली. १ एप्रिलपासून या सरकारने वीज दरात वाढ करत जनतेशी बेईमानी केली. ०-१०० या स्लॅब मध्येसुद्धा वाढ करत राज्यातील जनतेवर अन्याय केला. लॉकडाऊनच्या काळातील गरीबांची वीज बिले माफ करा ...
जिल्ह्यात २२८ कोरोना बाधितांपैकी ६० जण चंद्रपूर शहरातील आहेत. अधिक संक्रमण होऊ नये, संक्रमित असणाऱ्या रुग्णांचा शोध घेता यावा, यासाठी शहरापूरते लॉकडाऊन करण्यात आले आहे. सुरुवातीला शहरात एकही रुग्ण नव्हता. गेल्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये झपाट्याने रुग ...
राज्य राखीव दलाचे जवान काही दिवसांपूर्वी पुणे येथून जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली होती. यामध्ये चार जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे काही जवानांचे विलिगीकरण करण्यात आले. मात्र, स्वॅब घेतल्यानंतर अद्याप अहवा ...
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किंवा कोरोना आजाराचे लक्षणे जाण्यासाठी ७ ते १० दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळेच हा दहा दिवसांचा टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातही ही एखाद्या या व्यक्तीला कोरोना संक्रमण झाले असल्यास पहिल्या चार ते पाच दिवसांमध्ये ...
जिल्हा खनिज विकास निधी २०१८-२०१९ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मौजा पळसगाव ते रेल्वे लाईन पांदण रस्ता सुमारे एक किलोमिटर अंतराचे खडीकरण व मजबूतीकरणासाठी ३७ लाख रुपयाचा निधी मंजूर करुन बांधकाम करण्यात आले. रस्ता बनविताना नाला असलेल्या ठिकाणी सि ...
मनात जिद्द असली की कोणतीही गोष्ट असाध्य नाही. शिक्षण कमी असल्याची खंत बाळगणाऱ्या एका आईने आपल्या जुळ्या मुलींसह इयत्ता बारावीची परीक्षा दिली. आणि ती चक्क ५८ टक्के गुणांसह उत्तीर्ण करून आपणही ‘सूपर मॉम’ असल्याचे दाखवून दिले. ...
चंद्रपूर येथे कोरोनाचे रुग्ण वाढल्याने १७ जुलैपासून संपूर्ण लॉकडाऊन पुकारले आहे. त्यामुळे चंद्रपूर वरुन येणारा भाजीपाला आज मार्केट मध्ये न आल्याने टोमॅटोचे भाव वाढले आहेत. ...
सम्यक शेतावरुन एकटाच घरी आला होता. काकाकडे जेवण केले. आणि सायकलने गावालगतच्या नदीवरील हत्ती गोटा बंधाऱ्यावर गेला. त्यानंतर त्याने कपडे काढून आंघोळीसाठी बंधाऱ्यातील पाण्यात उडी मारली. ...
तालुक्याला वार्षिक १ हजार ६०० टन युरियाची आवश्यकता भासते. मागील वर्षीच्या हंगामात १ हजार ४३ टन युरियाचा वापर झाला होता. मात्र यावर्षी तालुक्यातील ठोक विक्रेत्यांना २८८ टन युरिया उपलब्ध झाला. आहे. त्यामुळे तालुक्यात युरियाची टंचाई निर्माण झाली आहे. सद ...