राजुरा आणि गडचांदूर भागात अधिक बाधित पुढे आल्यामुळे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. याशिवाय राजुरा येथील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी राजुरा येथे डेडिकेटेड हेल्थ कोविड केअर स्थापन करून जिवती, कोरपना व गडचांदूर येथील नागरिकांना सुविधा उप ...
तीन कोटी रुपये खर्च करून वर्धा नदीवरील बेलोरा येथील पुलाचे बेरिंग बदलविण्याचे तसेच मायको काँक्रेटीकरणाचे काम करण्यात येत आहे. या पुलावरील वाहतूक बंद करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा पोलीस अधिक्षकांना पत्र पाठवून या रस्त्यावरील वाहतूक बंद ...
सहाय्यक शिक्षक गुलाब राठोड यांनी आपल्या मुलांना इंग्रजी शाळेतून काढून जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता तिसऱ्या वर्गात दाखल केले. पालकांशी सातत्याने संपर्क साधून शाळेचे मुख्याध्यापक गोविंद गुप्ता, तोहीद शेख, शाळेचे शिक्षक पालकांच्या भेट घेवून विद्यार्थी ...
मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. यावर्षीही पावसाने प्रारंभी शेतकऱ्यांना दगा दिला. जून महिन्यात पावसाचे आगमन झाले. मात्र लवक ...
पतीने पत्नीची घरातच गळा दाबून हत्या केली. नंतर शेतात जाऊन पतीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही थरारक घटना वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बंधली गावात घडली. ...
शिक्षक भारतीचे यासंदर्भात मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलनातंर्गत राज्यातील शासन मान्यता प्राप्त विनाअनुदानित व अंशत: अनुदानित व अनुदानित अशा शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन अधिनियम १९८२ मधील तरतुदी लागू करावे, याकरिता श ...
मागील चार ते पाच दिवसांपासून चंद्रपुरात दररोज पाऊस येत आहे. सकाळच्या सुमारास ऊन्ह असते. मात्र दुपारी अचानक वातावरण बदलून पावसाला सुरूवात होते. बुधवारीदेखील असेच झाले. बुधवारी दुपारी १.३० वाजता पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर रात्रीपर्यंत अधेमधे पावसाच ...
बल्लारपूर येथील डब्ल्यूसीएल कॉलनी टिळकवाडी येथील संपर्कातील एकाच कुटुंबातील चवथा १८ वर्षीय युवक पॉझिटिव्ह ठरला आहे. या कुटुंबातील सदस्यांनी हैद्राबाद येथून प्रवास केल्याची नोंद आहे. कोरपना तालुक्यातील पालगाव येथील ५६ वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह ...
आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या ई-पंचायत प्रकल्पानुसार ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड अद्ययावत करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येणारे विविध दाखले व अन्य महत्त्वाच्या सेवा गावातच नागरिकांना मिळत असल्याने त्याचा फायदा होतो. ...
जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात कोरोना रूग्ण आढळले आहे. दिवसेंदिवस या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामूळे जिल्ह्यात निदान व उपचार अती जलद गतीने वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणुन चिमूर येथील कोविड सेंटरम ...