२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २२ लाख ४३ हजार आहे. सद्यस्थितीत ही लोकसंख्या २५ लाखांहून अधिक झाली आहे. राज्य शासनाने २००६ मध्ये मंजूर झालेल्या आकृतीबंधाची अंमलबजावणी करीत आहे. परिणामी वाढत्या लोकसंख्येला आरोग्य सेवा पुरविण्यास अडचणी येत आ ...
इंडियन अॅकडमी ऑफ पेडियाट्रिक संघटना आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने कुपोषण हटविण्यासाठी संयुक्तीत प्रयत्न सुरु केले आहे. शहरातील ३३ बालरोगतज्ज्ञांनी ५४ कुपोषित बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना दत्तक घेतले आहे. ब ...
नागरिकांच्या संरक्षणासाठी दिवसरात्र झटणाऱ्या येथील पोलीस कर्मचाऱ्यांचे निवासस्थानाअभावी हाल होत आहेत. बºयाच कर्मचाºयांना पैसे खर्च करून भाड्याच्या घरात दिवस काढावे लागत आहे. घरमालक घर किरायाने देण्यास नकार देत असल्याचेही समजते. इंग्रजांच्या काळापासून ...
चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण ४७५ शाळांमधून ३० हजार ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील २९ हजार ८४६ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. पैकी एकूण २७ हजार ५८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील तब्बल सहा हजार १५३ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण् ...
जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील प्रकाश उराडे यांच्याकडे पेटीत ६० ग्रॅम वजनाची गोलाकार आकारातील तांब्याची वस्तू सापडली. अभ्यासाअंती हा तांबा राजा पृथ्वीसेन (द्वितीय) यांची राजमुद्रा असल्याची शक्यता पुणे येथील अमोल बनकर व अशोक सिंह ठाक ...
पवनीकडून येणाऱ्या वाहनातून दारुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर तोरगाव टी पार्इंटजवळ एमएच ३२ सीएन ०५५६ या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करुन वाहनातून दोन लाख रुपये किंमतीची विदेशी दारु, दोन मोबाईल, तसेच एमएच ३१ सीएन १९१५ या वाह ...
जुलै महिना संपत आला तरी पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात धानाची सर्वाधिक लागवड केली जाते. १८ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येते. यापैकी जुलैपर्यंत सात ते आठ हजार हेक्टरवर रोवणीची क ...
राज्यभरात याच प्रक्रियेनुसार कामांचे वाटप केले जाते. याकरिता शासनाने नियमांची चौकटही आखून दिली आहे. मात्र, जिल्ह्यातील ऊर्जानगर, घुग्घुस ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांवर ई टेंडरींग प्रणालीत छेडछाड केल्याचा ठपका ठेवून निलंबित केल्यानंतर यामागे एक रॅकेट ...
राईस मिलच्या कामासाठी बिहार राज्यातून ६५ मजुरांना दोन ट्रॅव्हल्सच्या साहाय्याने आणण्यात आले. यातील एका ट्रॅव्हल्समध्ये असलेले सर्वच ३२ मजूर कोरोनाबाधित निघाले आहे. ...