ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २३ डिसेंबरपासून सुरूवात झाली. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. ४ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप केले जाणार आहे ...
चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठा यंत्रणेला बरेच वर्षे झाले. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सध्याची पाणी पुरवठा यंत्रणा तोकडी पडत आहे. त्यामुळे मनपाने अमृत अभियान अंतर्गत पाणी पुरवठा योजनेला प्राधान्य दिले. या योजनेचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. यासाठी के ...
चंद्रपूर : विविध कामासाठी जिल्ह्यातील नागरिक शासकीय कार्यालयात येतात. मात्र, या कार्यालयातील शौचालय व स्वच्छतागृहाची देखभाल होत नसल्याने नागरिकांना ... ...
जडवाहतुकीला आळा घालावा चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहे. या कामासाठी लागणारे साहित्य मोठ्या वाहनांद्वारे आणण्यात येत ... ...
घनश्याम नवघडे २२२२ नागभीड : नागभीड तालुक्यात ४३ ग्रा.पं.ची निवडणूक होत असल्याने तालुक्यात सार्वत्रिक निवडणुकीचे वातावरण आहे.नामांकन ३० डिसेंबरपर्यंतच ... ...
घुग्घूस : घुग्घूस ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा मिळेपर्यत ग्रामपंचायतची निवडणूक रद्द करावी, यासाठी सर्वपक्षीय नगर परिषद स्थापना समितीच्या वतीने ... ...