शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

दोन महिन्यानंतर धावली लालपरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 5:00 AM

एसटी महामंडळाचे बस म्हणजे सर्वसामान्यांची जिवाभावाची लालपरी. दळणवळणाचे सर्वात मोठे साधन म्हणून बसकडे पाहिले जाते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ही बस पोहचते. मात्र लॉकडाऊनमुळे या लालपरीचे चाकं मागील दोन महिन्यांपासून थांबले होते. मात्र आता राज्य शासनाने नान रेड झोनमध्ये लॉकडाऊन शिथील केल्यामुळे जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्यात आल्या आणि दोन महिन्यानंतर जिल्ह्यातील रस्त्यांवरून लालपरी धावताना दिसली.

ठळक मुद्देचारही आगारांमधून जिल्हांतर्गत फेऱ्या : पहिल्या दिवशी ५१८ प्रवाशांचा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे २२ मार्च ते २१ मे या कालावधीत एसटी बस आगारातच होती. आता लॉकडाऊनच्या अटी शिथील करण्यात आल्याने तब्बल दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर २२ मे रोजी लालपरी प्रवाशांना घेवून रस्त्यावर धावताना दिसून आली.एसटी महामंडळाचे बस म्हणजे सर्वसामान्यांची जिवाभावाची लालपरी. दळणवळणाचे सर्वात मोठे साधन म्हणून बसकडे पाहिले जाते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ही बस पोहचते. मात्र लॉकडाऊनमुळे या लालपरीचे चाकं मागील दोन महिन्यांपासून थांबले होते. मात्र आता राज्य शासनाने नान रेड झोनमध्ये लॉकडाऊन शिथील केल्यामुळे जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्यात आल्या आणि दोन महिन्यानंतर जिल्ह्यातील रस्त्यांवरून लालपरी धावताना दिसली.बºयाच दिवसानंतर गावखेड्यात जिवाभावाची बस धावताना दिसल्यामुळे अनेकांच्या चेहºयावर समाधान दिसून आले.बसमध्ये केवळ दोन-तीनच प्रवासीचंद्रपूर आगारातून सकाळी ६ वाजता बस सोडण्यात आली. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये अल्प प्रतिसाद मिळाला. एका गाडीमध्ये क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी बसविण्याची परवानगी देण्यात आली असली तरी केवळ दोन किंवा तीन प्रवाशांनीच प्रवास केला. काही ठिकाणी तर प्रवासीच नसल्याने अनेक बस रिकाम्याच सोडण्यात आल्या. कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीने नागरिकांनी एसटी बसने प्रवास टाळल्याचे चित्र पहिल्या दिवशी दिसून आले.मास्क लावूनच बसमध्ये प्रवेशसर्वसामान्यांना प्रवास करणे सोयीचे व्हावे, यादृष्टीने शासनाने काही अटी, शर्थी ठेवत जिल्ह्यातंर्गत बससेवा सुरू करण्यास मुभा दिली आहे. यानुसार जिल्ह्यात २२ मेपासून चारही आगारांमधून ठरलेल्या नियोजनानुसार बस सोडण्यात आल्या. सुरुवातीला बसस्थानक व बसचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. प्रवाश्यांना सॅनिटायझरचा वापर करण्यासह मास्क लावूनच बसमध्ये प्रवेश देण्यात आला.पहिल्या दिवशी १३३ बसफेऱ्याचंद्रपूर विभागातील चंद्रपूर, राजुरा, वरोरा व चिमूर आगारातून १३३ बस फेºया चालवण्यात आल्या. यामध्ये १२ हजार ७७२ किलोमीटर लालपरी धावली. शुक्रवारी एकूण १३३ फेऱ्यांमधून ५१८ प्रवाशांनी प्रवास केला. यासाठी चारही आगारांमधून जिल्ह्यातंर्गत बसफेºया सोडण्यात आल्या. यासाठी ७२ चालक, वाहक यांना कर्तव्यावर रुजू करण्यात आले. पहिल्या दिवशी प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याची माहिती विभागीय वाहतूक नियंत्रकांनी दिली.जिल्ह्यांतर्गत शुक्रवारी नागरिकांना बससेवेचा लाभ देण्यात आला. शासनाच्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करण्यात आले. मास्कशिवाय कोणत्याही प्रवाशाला बसमध्ये प्रवेश दिला नाही. पहिल्या दिवशी प्रवाश्यांकडून अल्प प्रतिसाद मिळाला.-आर.एन. पाटील, विभागीय नियंत्रक,राज्य परिवहन महामंडळ, चंद्रपूर.

टॅग्स :state transportएसटी