शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

ग्रामसंवादातून गावकऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 11:07 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान जिल्ह्यात सुरू आहेत. या अभियानातंर्गत विविध विभागातील अधिकारी गावाला भेट देत असून ग्रामसंवादातून नागरिकांच्या समस्या जाणून त्यांची सोडवणूक करीत आहेत.

ठळक मुद्देग्राम सामजिक परिवर्तन अभियान : गावातील समस्यांचा निपटारा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान जिल्ह्यात सुरू आहेत. या अभियानातंर्गत विविध विभागातील अधिकारी गावाला भेट देत असून ग्रामसंवादातून नागरिकांच्या समस्या जाणून त्यांची सोडवणूक करीत आहेत.महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दुर्गम भागातील गावांना वेगळी कलाटणी देऊन आदर्श गाव करण्याकडे वाटचाल सुरुआहे. या उपक्रमाला अधिक बळकट करण्यासाठी विविध विभागातील अधिकारी ग्रामीण भागात भेट देऊन ग्रामसंवादाच्या माध्यमातून गावकºयांशी संवाद साधत असून त्यांचा समस्या जाणून त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याने समस्या सुटण्यात मदत होत आहे.या गावात साधला निवासी संवादमहाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाद्वारे जिल्हाधिकारी यांचा अध्यादेशाने सर्व तालुका स्तरांवरील अधिकारी अभियानातील गावामध्ये निवासी राहुन ग्रामसवांद हा कार्यक्रम घेत आहेत. गावातील नागरिकांचा समस्या जाणून घेऊन त्यां समस्याचे निरासरण करीत आहेत. तसेच आपल्या विभागातील योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन करीत आहेत. आजपर्यंत जिवती तालुक्यातील माराई पाटण, पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ, नागभीड तालुक्यातील पेंडरी बरड, चंद्रपूर तालुक्यातील मोहुर्ली, चिमूर तालुक्यातील कवडशी देश, कोरपना तालुक्यातील जेवरा, मूल तालुक्यातील कोसंबी अशा १७ गावांमध्ये नुकतीच अधिकाऱ्यांनी भेट देऊन ग्रामवासीयांशी सवांद साधला आहे.सात तालुक्यात सुरु आहे अभियानजिल्ह्यातील जिवती, कोरपणा, मूल, पोंभूर्णा, चंद्रपूर, चिमूर, नागभीड या सात तालुक्यातील तब्बल ४२ ग्रामपंचायतींमध्ये ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे कार्य सुरू असून मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक यांची नेमणूक करण्यात आली आहे. ग्राम परिवर्तकाच्या माध्यमातून जनजागृती करुन लोकांच्या मानसिकतेत बदल करून त्यांची विचारधारा विकासात्मक दृष्टीने घडविण्याचे कार्य करीत आहे. तसेच स्वच्छता, आरोग्य, सांडपाणी, महिला बचत गट, सक्षमीकरण, स्वयंरोजगार, शिक्षण, युवकांना मार्गदर्शन, सरकारी योजनांविषयी मार्गदर्शन, जलसंधारण आदी बाबींवर विशेष लक्ष देत आहेत.