शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

हुडहुडी भरवणाऱ्या थंडीला सुरूवात चंद्रपूरचे तापमान १४ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 6:00 AM

यंदा थंडी जोरदार राहील, अशी नागरिकांमध्ये चर्चा होती. तथापि दिवसाचे तापमान ३० अंशाच्या पुढेच असल्याने सुरूवातीला थंडी जाणवलीच नाही. उलट दिवाळीच्या वेळी पावसाचे थैमान सुरू होते. येणार-येणार म्हणून ज्याची प्रतिक्षा होती. ती थंडी आता कुठे जाणावायला लागली आहे. शुक्रवारी तापमान १४ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत खाली आले.

ठळक मुद्देगावागावांत शेकोट्या पेटल्या। उबदार कपड्यांच्या मागणीत झपाट्याने वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात सर्वत्र हुडहुडी भरविणाºया थंडीला प्रारंभ झाला आहे. शुक्रवारी किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले. वातावरणात गारवा असल्याने वाहणारी हवादेखील बोचऱ्या थंडीची जाणीव करून देत आहे.यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीपासून लहरी हवामानाने जिल्ह्यावासियांना सतावले. जुलैच्या अखेरीस सुरू झालेला पाऊ स त्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ते सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत सतत कोसळत राहिला. एक -एक करीत या कालावधीत जिल्ह्याची पावसाची सरासरी मागील वर्षीच्या तुलनेत वाढली.नदी-नाले दुथडी भरून वाहिली आणि धरणे तुडूंब भरली. त्यानंतर दिवाळीपासून नोव्हेंबर पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाचे थैमान सुरू होते. त्यामुळे यंदा थंडी जोरदार राहील, अशी नागरिकांमध्ये चर्चा होती. तथापि दिवसाचे तापमान ३० अंशाच्या पुढेच असल्याने सुरूवातीला थंडी जाणवलीच नाही. उलट दिवाळीच्या वेळी पावसाचे थैमान सुरू होते. येणार-येणार म्हणून ज्याची प्रतिक्षा होती. ती थंडी आता कुठे जाणावायला लागली आहे. शुक्रवारी तापमान १४ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत खाली आले. दिवसाचे तापमानही ३० अंशावर स्थिरावल्याने दिवसभर हुडहुडी कायम होती. या थंडीला प्रारंभ झाल्याने उबदार कपड्यांची मागणी वाढली आहे. दरम्यान, तिबेटीयन नागरिकही उबदार कपडे घेऊन चंद्रपुरात दाखल झाले आहे.शेतीला होणार फायदायावर्षी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. त्यामुळे हातचे सर्वच गेलेल्या शेतकऱ्यांची आशा रबी पिकाकडे आहे. या पिकांना तसेच खरीपातील तूर, कपाशीसाठी थंडीचे वातावरण आवश्यक आहे. या माध्यमातून पिकांत वाढ होईल, अशा आशा शेतकºयांना आहे. दरम्यान गावागावांत शेकोट्याही पेटल्या असून पिकपाण्यासंदर्भात चर्चा केली जात आहे.

टॅग्स :Temperatureतापमान