शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

तयारीला लागा! ६३ टक्के कंपन्यांमध्ये सुरू होणार भरती, ५१ टक्के नोकऱ्या वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 9:07 AM

भारतीय कंपन्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरभरती करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली :

भारतात कोरोनामुळे गेल्या काही वर्षांत कोट्यवधी तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मात्र, आता अर्थचक्र रुळावर आले असून, कंपन्यांकडून भरती वाढल्याने बेरोजगारी कमी होत असल्याचे सांख्यिकी मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. याच दरम्यान एका सर्वेक्षणानुसार, भारतीय कंपन्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरभरती करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.मॅनपॉवर ग्रुप एम्प्लॉयमेंट आउटलूक सर्वेक्षणात हा दावा करण्यात आला आहे. अहवालानुसार, सप्टेंबर तिमाहीमध्ये रोजगारांमध्ये तब्बल ५१ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. हे प्रमाण वर्ष २०१४ नंतर सर्वाधिक असेल. सर्वेक्षणानुसार, उद्योगांचे अर्थचक्र सध्या वेगवान झाले असून, सप्टेंबर तिमाहीमध्ये कंपन्यांना ६३ टक्के अधिक कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे कंपन्यांना वेगाने भरती करावी लागणार आहे. असे असले तरीही या दरम्यान १२ टक्के कंपन्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या तयारीत आहेत.

देशामध्ये नोकरी मिळण्याचे प्रमाण वाढले1. वाढती महागाई आणि जागतिक स्तरावर अस्थिरता वाढत असतानाही देशातील अनेक क्षेत्र पुन्हा जोमाने उभी राहू पाहत आहेत. मॅनपॉवर ग्रुपच्या सर्वेक्षणामध्ये तीन कंपन्यांचा समावेश होता. 2. अहवालानुसार, सप्टेंबर तिमाहीमध्ये भरती वाढण्याचे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलेनत ४६ टक्क्यांनी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.

आयटी क्षेत्रात सर्वाधिक संधी डिजिटायझेशन, ॲटोमेशन आणि टेक प्रोफेशनल्स यांची मागणी वाढत आहे. या कारणामुळे सर्वांत जास्त मागणी डिजिटलमध्ये येणार आहे. आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वाधिक नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार आहे.

या क्षेत्रांत नोकऱ्या वाढणार आयटी-टेक ७२%बँकिंग-फायनान्स ६०%विमा-बांधकाम क्षेत्र ६०%अन्य सेवा ५२%रेस्टॉरंट-हॉटेल ४८%उत्पादन क्षेत्र ४८%नोकरीची परिस्थिती६३% भरती २५% बदल नाहीकोणत्या देशात किती वाढणार नोकऱ्या? ५१% भारत ४०% सिंगापूर ३८% ॲास्ट्रेलिया ११% हाँगकाँग ०४% जपान०३% तैवान ४६%  नोकऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता २०२१-२२ सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत

१३%  अधिक नोकऱ्यांची शक्यता जून तिमाहीच्या तुलनेत सप्टेंबर तिमाहीमध्ये आशिया पॅसिफिकमध्ये नोकरीसाठी सध्या  भारत सर्वोत्तम

टॅग्स :jobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन