शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

औरंगाबाद-नागपूर महामार्गावर ट्रक जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 12:28 AM

अंजनी खु. : परिसरातील एका धाब्याजवळ केमिकलने भरलेला  ट्रक जळून खाक झाल्याची घटना ३ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३0  वाजता घडली. या घटनेत जवळपास २५ लाखांचे नुकसान झाले  आहे.

ठळक मुद्देअंजनी खु. परिसरातील एका धाब्याजवळ घडली घटना२५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनी खु. : परिसरातील एका धाब्याजवळ केमिकलने भरलेला  ट्रक जळून खाक झाल्याची घटना ३ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३0  वाजता घडली. या घटनेत जवळपास २५ लाखांचे नुकसान झाले  आहे.लोणार तालुक्यातील अंजनी खु. येथील भूमिपूत्र धाब्याजवळ  औरंगाबाद-नागपूर महामार्गावर एमएच ३१ सीबी ८४७८ या  क्रमांकाचा ट्रक केमिकल, कटलरी, अत्तराचे सामान घेऊन  भिवंडीवरून नागपूरला जाणार होता. दरम्यान, अंजनी खु. येथे  रात्री ७.३0 ला अचानक रस्त्यावर चालत्या ट्रकमधून धूर निघत  आहे, असे गावकर्‍यांच्या व ड्रायव्हर सुरेश रामटेके (रा.झिनाबाई  टाकळी, नागपूर) यांच्या लक्षात आले. ताबडतोब गाडी थांबवून  गावकर्‍यांनी रस्त्यापासून १00 फूट अंतरावर रिकाम्या शेतामध्ये  लावली. तोवर गाडीने पेट घेतला होता. केमिकलच्या डब्ब्यांनी  पेट घेतल्याने छोटे-मोठे स्फोट झाले. ट्रकमधून मोठा धूर व  ज्वाला दीडशे फुटांपर्यंत वर जात होत्या. गावातील  गजानन  गायकवाड, कृष्णा खोटे, विलास मुळे, पो.पा. शरद तनपुरे, शंकर  तनपुरे, सीताराम बोरकर यांनी मेहकर पोलीस आणि  तहसीलदारांना दिली. त्यानंतर मेहकर येथील अग्निशामक दल  घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती आटोक्यात आली.मेहकर पोलिसांनी चौकशी केली असता ट्रक मालकाचे नाव  इम्रानखान, आलाखान (कळमना मार्केट नागपूर) हे आहे. ए पीआय पाबळे, एएसआय सोनोने, वायाळ, सानप यांनी वेळीच  वाहतूक नियंत्रित केली. या कामात गावकर्‍यांनी सहकार्य  केले.

टॅग्स :fireआगhighwayमहामार्ग