यंत्रणेतील घटकांनी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये गंभीरपणे काम करावे. या योजनेतून जलसंधारणाची कामे करता येतात. त्यामुळे मनरेगामधून विकासात्मक भरीव कामे करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. ...
सिंदखेडराजा : सहकार महर्षी स्व.भास्करराव शिंगणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील राजवाड्यातून ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता स्मृतिज्योत निघाली. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना अभिवादन करून व स्व.भास्करराव शिंगणे यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ वाहून आदरां ...
बुलडाणा : संतांनी संस्कृत भाषेऐवजी प्रादेशिक भाषेतूनच संत साहित्याची निर्मिती केली. यामुळे सर्व समाजाला संताची भाषा समजून समाज भक्ती संप्रदायाकडे वळला, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक तथा मराठी साहित्य संमेलनाचे माझी अध्यक्ष वसंतराव डहाके यांनी ...
लोणार : दारिद्रय़रेषेखालील रेशन कार्डवरील साखर बंद केल्याच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबर रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेते नितीन शिंदे यांनी पदाधिकार्यांसोबत तहसील कार्यालयात जाऊन पुरवठा विभागाला मिठाची मिठाई भेट देऊन अभिनव पद्धतीने आंदोलन करून सणासुदी ...
बुलडाणा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आध्यात्मिक, सामाजिक वराष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधनात्मक कार्याचा ठेवा श्रीगुरूदेव सेवा मंडळअखंडपणे जपत आहे. जिल्ह्यात गेल्या २२ वर्षापासून समाजप्रबोधनालादेशभक्तीची सांगड घालून खेड्यापाड्यापर्यंत तुकडोजी म ...
बुलडाणा: मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे. मंगळवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे धाड परिसरात नदी- नाल्यांना पूर आला आहे. तसेच पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. ...
बुलडाणा: पेट्रोलिंग करीत असताना चौकशी करणार्या पोलिसांवर चाकू हल्ला करणार्या तीन आरोपींना १0 वर्षांचा सo्रम कारावास व ५ हजार तसेच २ हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम सत्र न्यायाधीशांनी १0 ऑक्टोबर रोजी सुनावली. ...
डोणगाव: महाराष्ट्र शासनाच्यावतीने राष्ट्रीय अन्नसुरक्षा मोहिमें तर्गत एनएफएसए प्रमाणिक बियाणे वाटप घटकांतर्गत महाबीज वितरण पुरवठामार्फत शेतकर्यांना अनुदानावर हरभरा बियाणे उपलब्ध करून देण्यात आले; मात्र या बियाण्यांची बाजारभावा पेक्षा जास्त दराने ...
नांदुरा: सतत दोन वर्षांच्या कमी पावसामुळे जिल्हय़ात मागील वर्षात बहुसंख्य गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली होती. पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हाभरातील तब्बल ४५९ गावांमध्ये ५७७ ठिकाणी विहीर, बोअरवेलसारख्या पाण्याच्या स्रोतांचे शे तकर्यांकडून अधिग्रहण ...