शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

विनाकारण फिरणाऱ्यांवर पाेलिसांनी सुरू केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:31 IST

अमडापूर : शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन होत नसल्याने तसेच कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होऊन अनेकांचे मृत्यू होत असतानाही ...

अमडापूर : शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन होत नसल्याने तसेच कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होऊन अनेकांचे मृत्यू होत असतानाही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत़. त्यामुळे अमडापूर पाेलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे़. या कारवाईतून एका महिन्यात उंद्री व अमडापूर ग्रामपंचायतींनी २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे़.

काेराेना संसर्ग वाढत असल्याने राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे़ तसेच केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना परवानगी आहे; परंतु जे या आदेशांमध्ये बसत नाहीत, असे दुकानदारसुद्धा दुकाने उघडी ठेवत आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी अशा दुकानदारांवर व नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू केली आहे. १७ एप्रिल रोजी अमडापूरचे ठाणेदार अमित वानखेडे यांनी विनाकारण दुचाकीवरुन फिरणारे व नियमांचे पालन न करता आपली दुकाने उघडी ठेवणाऱ्या काही दुकानदारांवर कारवाई केली़. नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची जबाबदारी समजून मास्कचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन पाेलिसांनी केले आहे़.