शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

भुईमूग उत्पादन घटल्याने शेतकरी अडचणीत

By admin | Updated: May 24, 2017 00:20 IST

लाखनवाडा : लाखनवाडा परिसरात यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी भूईमुगाची पेरणी केली होती. मात्र यावर्षी उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनवाडा : लाखनवाडा परिसरात यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी भूईमुगाची पेरणी केली होती. मात्र यावर्षी उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. लाखनवाडा परिसरातील शेतकऱ्यांचे भुईमुंग हे मुख्य पिकापैकी एक आहे. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाळा कमी होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामात भुईमुंगाचे पिक घेणे जवळपास बंदच केले आहे. मात्र यावर्षी उत्पादनाची आशा बाळगत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर भूईमुगाची पेरणी केली होती. लाखनवाडा परिसरात लहान मोठे अनेक धरणं आहेत आणि पाणी पिकाला पाहिजे त्या प्रमाणात देता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीच्या हंगामात भुईमुंग पिक घेण्याचा अनेक शेतकऱ्यांनी निर्णय घेतला. परंतु पुन्हा निसर्गाने शेतकऱ्यावर अन्याय केला. भुईमुंग पिकाचे उत्पादन एवढे घटले की मजुरीचा खर्च निघणे सुध्दा अवघड झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अशी झाली नाही आई जेवण देईना आणि बाप भिक मांगु देईना कोणत्या ना कोणत्या कारणाने शेतकऱ्याला संकटाचा सामना करावाच लागतो असे चित्र समोर येत आहे.