शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विहीर अधिग्रहणाच्या रकमेपासून शेतकरी वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:14 IST

नांदुरा: सतत दोन वर्षांच्या कमी पावसामुळे जिल्हय़ात मागील  वर्षात बहुसंख्य गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली होती.  पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हाभरातील तब्बल ४५९ गावांमध्ये  ५७७ ठिकाणी विहीर, बोअरवेलसारख्या पाण्याच्या स्रोतांचे शे तकर्‍यांकडून अधिग्रहण करून गावाला पाणी उपलब्ध करून  देण्यात आले. याकरिता प्रतिदिवस ४00 रुपये मोबदलाही  शासनातर्फे देण्यात येतो; परंतु मागील वर्षभरातील अधिग्रहणाचा  शेतकर्‍यांना एक रुपयाही मिळाला नसून, जिल्हय़ाची तब्बल २  कोटी ५0 लाख रुपयांची थकबाकी शासनाकडे आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई निवारणार्थ जिल्हय़ातील ४५९ गावांमधील ५७७  विहीरी केल्या अधिग्रहितपाण्याचे स्त्रोत अधिग्रहणापोटी मिळणार्‍या मोबदल्यापासून शे तकरी वंचित

संदीप गावंडे। लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा: सतत दोन वर्षांच्या कमी पावसामुळे जिल्हय़ात मागील  वर्षात बहुसंख्य गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली होती.  पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हाभरातील तब्बल ४५९ गावांमध्ये  ५७७ ठिकाणी विहीर, बोअरवेलसारख्या पाण्याच्या स्रोतांचे शे तकर्‍यांकडून अधिग्रहण करून गावाला पाणी उपलब्ध करून  देण्यात आले. याकरिता प्रतिदिवस ४00 रुपये मोबदलाही  शासनातर्फे देण्यात येतो; परंतु मागील वर्षभरातील अधिग्रहणाचा  शेतकर्‍यांना एक रुपयाही मिळाला नसून, जिल्हय़ाची तब्बल २  कोटी ५0 लाख रुपयांची थकबाकी शासनाकडे आहे.दरवर्षी संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांचा कृती आराखडा पंचायत  समिती स्तरावर तयार करण्यात येऊन जि.प.ची त्यास मान्यता  घेण्यात येते. साधारणत: सप्टेंबर-ऑक्टोबरपासून जसजशी  टंचाई जाणवेल त्याप्रमाणे विहीर किंवा बोअरवेल अधिग्रहण  करण्यात येते. सदर अधिग्रहण ३0 जूनपर्यंत असते. ज्या शे तकर्‍यांच्या विहिरीवरून पाणी घेण्यात येते त्यास मोबदला म्हणून  ४00 रुपये प्रति दिवस देण्यात येतो. ३0 जूनपर्यंत अधिग्रहणाची  मुदत असली तरी पावसाळा लांबल्याने त्यानंतरही पाणीटंचाई  असतेच.मागील २0१६-१७ या वर्षात जिल्हय़ात एकूण ४५९ गावांमध्ये  ५७७ ठिकाणी विहिरी, बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले;  परंतु अद्याप या अधिग्रहणाच्या मोबदल्यातील रुपयाही शे तकर्‍यांना मिळाला नसल्याने येत्या काळात टंचाई जाणवल्यास  सदर शेतकरी अधिग्रहणाबाबत उदासीन असून, यावर्षी काही  तालुक्यांमध्ये मागील वर्षीपेक्षाही जास्त पाणीटंचाई जाणवू शक ते. त्यामुळे मागील वर्षीचा अधिग्रहणाचा मोबदला शेतकर्‍यांना  तत्काळ मिळणे गरजेचे आहे.  जिल्हाभरातील शेतकर्‍यांचे अधिग्रहणाचे पैसे बाकी असून, ही  रक्कम कोटींच्या घरात आहे. त्यामुळे येणार्‍या दिवाळीपूर्वी ही  रक्कम शेतकर्‍यांना मिळाल्यास त्यांची दिवाळी आनंदात साजरी  होईल. सध्या वाढलेल्या भारनियमनामुळे यावर्षी टंचाईग्रस्त  गावांमध्ये अधिग्रहण झालेही तर पाणी मिळेल की नाही, शंका  आहे. बर्‍याच ठिकाणी टँकर लावण्याची आवश्यकता भासणार  आहे. पाण्याची पातळी वाढली नसून, उलट घटली आहे. 

अधिग्रहणाच्या थकीत रकमेची शासनाकडे मागणी केलेली  असून, पाठपुरावा सुरू आहे. शासनाकडून निधी मिळताच सर्व  पंचायत समित्यांना त्वरित निधी वितरण करण्यात येईल. वर्ष  २0१७-१८ करिता  टंचाईग्रस्त गावांचा कृती आराखडा तयार  करण्याचे काम सुरू आहे.-दिनकर घुगे, प्रभारी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जि.प.

१ जानेवारी २0१७ पासून ३0 जूनपर्यंत गावाला बोअरवेलवरून  पाणीपुरवठा करूनही मंजुरी १ एप्रिल ते ३0 जूनपर्यंतच मिळाली  आणि असे असूनही अद्यापही बोअरवेलच्या अधिग्रहणाचा एक  रुपयाही मिळाला नाही.- सोपान जानराव खवले, शेतकरी, हिंगणा भोटा.