शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १४१९ गावांत दुष्काळी परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:52 IST

जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये मूग, उडीद या पिकांचे अतिपावसाने नुकसान झाले होते. नदीकाठच्या भागात पूर आल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून ...

जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये मूग, उडीद या पिकांचे अतिपावसाने नुकसान झाले होते. नदीकाठच्या भागात पूर आल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या होत्या, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले. दरम्यान, सोयाबीन पीक चांगले असल्याने शेतकऱ्यांना या पिकाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू असतानाच अति पाऊस झाला, त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सोंगून टाकलेले सोयाबीन भिजले. काहींच्या सोयाबीनच्या सुड्या वाहून गेल्या, तर अनेकांच्या सोयाबीनच्या पिकाला काेंब आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या नुकसानीनंतर प्रशासनाकडून तातडीने सर्व्हे करण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ मधील अंतिम पीक पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात १ हजार ४१९ गावांची ५० पैशांच्या आत अंतिम पीक पैसेवारी ४६ पैसे आली आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची अपेक्षा आहे.

यांना मिळतो लाभ

दुष्काळ जाहीर केल्यानंतर राज्य शासनाकडून दुष्काळग्रस्त गावांसाठी शेतकऱ्यांसाठी विविध सवलती देण्यात येतात. त्यामध्ये जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषांत शिथिलता आदी लाभ देण्यात येतो.