शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

साथीचे आजार रोखण्यासाठी बालकांसाठी विशेष वॉर्ड तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:37 AM

सप्टेंबर महिन्यात सुरुवातीपासूनच संततधार पाऊस सुरू असल्याने डेंग्यू, मलेरियासह व्हायरल फ्लू अशा अनेक साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. ...

सप्टेंबर महिन्यात सुरुवातीपासूनच संततधार पाऊस सुरू असल्याने डेंग्यू, मलेरियासह व्हायरल फ्लू अशा अनेक साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी बालकांसाठी कक्ष निर्माण केलेले आहेतच; मात्र, तूर्तास कोरोना आटोक्यात असल्यामुळे ते कक्ष रिकामे आहेत. ती आस्थापना कार्यरत करणे शक्य असल्याचे निदर्शनास आणून दिले. दुसरीकडे खासगी रुग्णालयामध्ये रुग्णसंख्या ओसंडून वाहत असल्यामुळे गोरगरिबांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेणे सामान्य जनतेला आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. सोबतच या रुग्णालयातील कमाल रुग्णसंख्या पूर्ण झालेली असून, अतिरिक्त रुग्ण ठेवण्याकरिता जागा उपलब्ध नाही. तेव्हा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे लहान बालकांसाठी वेगळे कक्ष निर्माण करणे गरजेचे असल्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून पुरेसा औषधोपचारांचा साठा तथा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केली असता जिल्हाधिकारी यांनी मान्य केली आहे. यावेळी शहराध्यक्ष दत्ता काकस, तालुकाध्यक्ष सुनील तायडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.