शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

एक कलाकृती चिरंतन ठरू शकते

By admin | Updated: January 19, 2015 02:14 IST

बुलडाणा येथील विद्रोही साहित्य सम्मेलनात सर्जनशील लेखकांशी संवाद.

बुलडाणा : केवळ पुस्तकांची संख्या जास्त आहे म्हणून लेखक मोठा होत नाही, तर एक चांगली कलाकृतीही लेखकासाठी चिरंतन ठरू शकते. त्यासाठी लेखकांनी सकस, प्रगल्भ साहित्यनिर्मिती करावी, असे विचार रमेश इंगळे उत्रादकर यांनी मांडले. नामवंत सर्जनशील लेखकांशी एक संवाद या विषयावर रमेश इंगळे उत्रादकर आणि रवींद्र इंगळे चावरेकर यांच्याशी प्रा. सिद्धेश्‍वर नवलाखे यांनी संवाद साधला. भाषा निर्मितीवर भाष्य करताना रवींद्र इंगळे चावरेकर म्हणाले, व्याकरण हे भाषा निर्मितीचे शास्त्र होऊ शकत नाही. जी बोलतो, ती भाषा होते. त्यानंतर व्याकरणाची निर्मिती होते. संस्कृत ही ग्रंथभाषा आहे. ती व्यवहारात कोठेही कधीही वापरण्यात आली नाही. व्यावहारिक जगण्यासाठी भाषेचा फायदा होत नाही. बाराव्या शतकात मराठी भाषेचा जन्म झाला, असे सांगितले जात असेल, तर त्यापूर्वीचे लोक मुके होते काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मराठी भाषेला हजारो वर्षांचा इतिहास आहे. तिच्या खोलात जाण्यास आम्ही कमी पडतो, अशी खंत चावरेकर यांनी व्यक्त केली. रमेश इंगळे उत्रादकर यांनी शब्दवेधची निर्मिती ते शब्दवेधची झालेली ताटातूट इथपर्यंतचा प्रवास उलगडला. ह्यशब्दवेधह्णने लिहिण्याची ऊर्मी वाढविण्याचे काम केले, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी निशाणी डावा अंगठा या त्यांच्या कादंबरीवर भाष्य केले.