सुश्लोक वामनाचा, आर्या मयुरपंताची, ओवी ज्ञानेशाची, अभंग तुक्याचे हे वचन मराठी वाचकांना नवीन नाही. हे वचन ऐकताच डोळ्यापुढे ज्ञानेश्वर - तुकारामांच्या मूर्ती तरळून जातात, पण म्हणून कोणा सूटबूट घालणा-या वैज्ञानिकाने शास्त्रज्ञाची चरित्रे जर ओवीबद्ध लिहि
...
दीर्घकालीन त्रासातून एकमेकांची लवकरात लवकर सुटका व्हावी म्हणून कोर्टाने हा निकाल दिला असला तरी यामुळे घटस्फोटांच्या वाढलेल्या संख्येत आणखी भर पडणार आहे.
...
सकारात्मक किंवा नकारात्मक प्रसिद्धीच्या मोहासाठी जळगावकरांचे संभाव्य नुकसान हे परवडणारे नाही. त्यामुळे सध्यातरी ‘गिरीशभाऊ जरा दमानं...’ हेच म्हणावंसं वाटतंय....
...
मुंबई शहरात चांगल्या अवस्थेत असलेला किल्ला म्हणून शिवडी किल्ला ओळखला जातो. शिवाय फ्लेमिंगो बघायचे असतील तर इथेच यावे लागते. अशा या किल्ल्याचा इतिहास नोंद घेण्यासारखा आहे.
...
सध्या सर्वसाधारण व्यक्तीचे आयुर्मान वाढले असले तरीपण आयुष्याच्या संध्याकाळी आनंदाने जगणारे आणि दुस-यांना आनंदित करणारे फार दुर्मीळ झालेले आहेत. अशा दुर्लभ दीर्घायुंपैकी एक न. म. जोशी आहेत. त्यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याचे आमंत्रण आले तेव्हा हे
...
अनोळखी माणसाने दार ठोठावलेलेही आम्हा माणसांना आवडत नाही. आम्ही मात्र एखाद्याच्या घरात घुसायचे. त्याचा संसार उद्ध्वस्त करायचा. त्याच्याच घरातून त्याला हुसकावून लावायचे. हा कुठला न्याय? जायकवाडी अर्थात नाथसागरात सुखाने संसार सुरू असलेल्या मगरीला आम्ही
...
गेल्या काही वर्षांत बाजारपेठा, मॉल्समध्ये फिरणा-या मुंबईकरांनी आॅनलाइन संकेतस्थळांची वाट धरली आहे. पूर्वी ‘आॅफलाइन’ सेल्सकडे हौसेने वळणारे ग्राहक, आता ‘आॅनलाइन सेल्स’ कधी सुरू होणार, याकडे डोळे लावून असतात.
...
जपान हा व्यवस्थापनासाठी सर्वात अग्रेसर देश मानला जातो आणि त्यात सुरुवात झाली, एका आगळ्या-वेगळ्या व्यवस्थापनाची. अर्थात, कायझेन व्यवस्थापनाची. प्रत्येक उद्योगावर कोणत्या ना कोणत्या व्यवस्थापनाचा पगडा किंवा प्रभाव हा नेहमीच प्रभावशाली असतो.
...