कुपोषणाची समस्या असलेल्या दुर्गम भागातील आदिवासी व कातकरींना तांदूळ तीन रुपये आणि गहू दोन रुपये किलोने सवलतीच्या दरात वितरित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या बैठकीत त्यांनी आदिवासी कातकºयांच्या समस्यांचा निपटरा
...
२०११ च्या विश्वचषकात मालिकावीर पुरस्कार मिळवला होता. त्यावेळी धोनी आणि सचिन यांचीच चर्चा झाली, पण २०११ च्या विश्वचषकाच्या विजयात युवराजचा वाटा सिंहाचा होता हे नाकारता येणार नाही.
...
चेंडू छेडछाड प्रकरणानंतर एका झटक्यात ‘क्रिकेट आॅस्ट्रेलिया’च्या लोकप्रियतेमध्ये घसरण झाली. इतकेच नाही, तर चोहोबाजूंनी क्रिकेटविश्वातील या साम्राज्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणानंतर खुद्द आॅस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना सारवासारव करावी ला
...
नवीन आणि चालू स्थावर मालमत्ता प्रकल्पांची विनियामक प्राधिकरणाकडे सक्तीची नोंदणी हे स्थावर संपदा (विनियमन आणि विकास) (रेरा) अधिनियम २०१६ चे अनन्यसाधारण वैशिष्ट्य आहे.
...
१९६०चे दशक मोठे वादळी दशक होते. जगभरच. भांडवलशाही आणि साम्यवाद अशा दोन परस्परविरोधी राजकीय-आर्थिक-सामाजिक विचारधारांमध्ये जग विभागलेले होते. संप, हरताळ, निदर्शने, मोर्चे, मुंबई बंद असे निषेधाचे विविध प्रकार नित्यनेमाने मुंबईत घडत होते.
...
मेंदू नेमका काय आहे? याविषयी वैद्यकशास्त्राचे जनक हिप्पोके्रटीस यांनी दिलेल्या सर्वसमावेशक उत्तराचा आढावा आपण गेल्या लेखात घेतला होता. पण इतर काही शास्त्रज्ञांनाही मेंदूविषयी उत्सुकता होती. त्याविषयी...
...
मागील काही वर्षांपासून जगामध्ये शैक्षणिक क्षेत्रात विविध नावीन्यपूर्ण बदल, नवनवीन संकल्पना समोर आलेल्या आहेत. त्याचे चांगले परिणाम आपण पाहतच आहोत. भारतही याबाबतीत मागे नाही, यासंदर्भात भारतातूनही खूप नावे पुढे आलेली आपल्याला पाहायला मिळतात.
...
- डॉ. मिन्नू भोसले
पाश्चिमात्य देशांप्रमाणेच आपल्या देशातही घटस्फोटांचे प्रमाण वाढते आहे. वैवाहिक जीवनातील ताणतणाव, तंटे यामुळे शरीर व मनोस्वास्थ्यावर होणारे परिणाम यांचे प्रमाणही सातत्याने वाढताना दिसते आहे. परिणामी, याला वेगवेगळी कारणे आहेत, परंतु
...
सेटलवाड यांनी पुस्तकात आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवण सांगितली आहे. एकदा त्यांनी वर्गात अनुपस्थित मित्राची हजेरी दिली. प्राध्यापकांना संशय आला. त्यांनी पुन्हा पुकारा केला. सेटलवाड गप्प बसले.
...