मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका मातेने आपल्या पाच वर्षांच्या दत्तक मुलास तो गोरा दिसावा म्हणून दगडाने इतके घासले की, त्यामुळे त्याच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या. विशेष म्हणजे ही महिला एक शिक्षिका आहे.
...
आपल्या संवेदनशील, पराकोटीच्या सहिष्णू, परमविज्ञानी, अतिप्रगत, जगद्गुरूपदाला पोहोचलेली आध्यात्मिक महासत्ता असलेल्या अतीव संस्कारी देशात असं काही घडणं शक्य तरी आहे का?
...
बुद्ध, आंबेडकर विचारप्रणाली ही अनुसरण्यासह कृतीत उतरविण्याची आहे. ‘अत्त दीप भव:’ हा भगवान बुद्धांचा संदेश आणि त्याचा ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला सोपा मथितार्थ, हे तरुण वास्तवात उतरविण्यासाठी धडपडत आहेत
...
नागसेनवन परिसरातील विद्यार्थी आणि शहरातील पुरोगामी विचाराच्या नागरिकांचे वैचारिक विश्व व्यापक करण्याची चळवळ नागसेन व्याख्यानमालेच्या माध्यमातून गेली १२ वर्षांपासून नियमितपणे राबविण्यात येत आहे.
...
राज्यातील अनेक सामाजिक चळवळींची सुरुवात ऐतिहासिक औरंगाबाद शहरातून होण्याचा इतिहास आहे. या शहरात महाराष्ट्राची विचारधारा असलेल्या फुले-शाहू-आंबेडकर यांचा पुतळा नसल्याचे १९९० साली निदर्शनास आले.
...
बाबासाहेबांना औरंगाबादेत येण्यासाठी सैनिकांनी मज्जाव केल्याची बाब निजामाला समजली आणि त्यांनी तात्काळ बाबासाहेबांना माना-सन्मानाने औरंगाबादेत येऊ द्या. त्यांचे शाही स्वागत करा, असे फर्मान सैनिकांना सोडले.
...
बाबासाहेबांचा आदर्श पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर राहावा, यासाठी २००५ पासून दरवर्षी ‘१८-१८ तास अभ्यास’ हा उपक्रम अखंडितपणे राबविला जातो
...
सर्वोच्च न्यायालयाने या देशातील तुरुंगांमधील प्रचंड वाढत्या गर्दीबद्दल सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना फटकारल्याने तुरुंगांमधील दैनावस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
...
राज्यातील अनाथांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये खुल्या प्रवर्गातून एक टक्का समांतर आरक्षण लागू करण्याचा निर्णय गेल्या सोमवारी राज्य शासनाने घेतला. गट अ ते ड पर्यंतच्या सर्व नोकºयांसाठी हे आरक्षण लागू असेल. जन्म घेतला त्याचक्षणी आई-बापाने नाकारलेल्यांसाठी
...