- देवेंद्र पाठक
अफवा पसरल्याने किती मोठी किंमत मोजावी लागते, हे साक्री तालुक्यातील राईनपाड्याच्या सामुहिक हत्याकांडाच्या घटनेनंतर प्रकर्षाने समोर आले आहे़ सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी जनजागृती होत असताना पोलीस प्रशासनाकडून शहरासह ग्रामीण भागात अ
...
विश्लेषण : आतापर्यंत महापालिका बरखास्त करा, अशी मागणी कुणाच्या तरी क्षीण आवाजातून यायची. पण दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच हा आवाज आता बुलंद केला आहे. त्यांच्याच मित्र पक्षाबरोबर येथे भाजपची सत्ता असताना हे घडतंय. सारंच मजेशीर आहे.
...