पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले... सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
महाराष्ट्राला लाभलेल्या वैभवशाली परंपरेपैकी असणाऱ्या पंढरीच्या वारीला आता ‘ग्लोबल’ स्वरूप प्राप्त झाले आहे.
...
आपणही वारीला जाऊ या. इतकी माणसे कसे एवढे पायी चालतात? ही माणसे थकत नाहीत का? यांना ही ऊर्जा कुठून मिळते? असे अनेक प्रश्न मनात होते.
...
‘मी’पण गळून जाण्याचा सोहळा म्हणजेच पंढरीची वारी.
...
स्थावर मालमत्ता क्षेत्राला नक्कीच ‘अच्छे दिन आले’ असे म्हणता येईल.
...
नगरसेवक, महापौर, आमदार, प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्रिपद हे सगळे वयाच्या पन्नाशीच्या आत मिळण्याचे भाग्य देवेंद्र फडणवीस यांना लाभले.
...
नामाच्या गर्जनेत पावले निळ्यासावळ्या विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने चालत असतात. डोळ्यांना त्याच्या दर्शनाचे वेध लागतात.
...
दरवर्षी पावसाळा आल्यावर रस्त्याला भलेमोठे खड्डे पडतात. त्यामध्ये नवीन काय, असे म्हणण्याची वेळ आता ठाणेकरांवर आली आहे.
...
टोलचे डांबरी रस्ते तुलनेने चांगले होतात, पण शहरातील अंतर्गत रस्ते खराब होतात, हे हेतुत: लोकांवर टोल लादण्याकरिता तर केले जात नाही ना?
...
- देवेंद्र पाठक
अफवा पसरल्याने किती मोठी किंमत मोजावी लागते, हे साक्री तालुक्यातील राईनपाड्याच्या सामुहिक हत्याकांडाच्या घटनेनंतर प्रकर्षाने समोर आले आहे़ सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी जनजागृती होत असताना पोलीस प्रशासनाकडून शहरासह ग्रामीण भागात अ
...
विश्लेषण : आतापर्यंत महापालिका बरखास्त करा, अशी मागणी कुणाच्या तरी क्षीण आवाजातून यायची. पण दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच हा आवाज आता बुलंद केला आहे. त्यांच्याच मित्र पक्षाबरोबर येथे भाजपची सत्ता असताना हे घडतंय. सारंच मजेशीर आहे.
...