अर्थशास्त्र न शिकलेल्यांनाही मागणी व पुरवठ्याचा सिद्धांत ठाऊक असतो. मागणीपेक्षा पुरवठा वाढला की किमती घसरतात अन् मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला की किमती वधारतात, असे हा सिद्धांत सांगतो.
...
स्थापत्यशिल्पे : आपल्याकडील अनेक प्राचीन राजवंशांनी मोठ्या अभिमानाने स्वत:च्या मूलस्थानाचे बिरुद आपल्या नावांसमोर लावलेले दिसते, जसे की, शिलाहारांचे, तेरवरून तगरपूरवराधिश्वर! महाराष्ट्रातील महत्त्वाचा राजवंश, राष्ट्रकुट राजे व सौंदत्ती कर्नाटक येथील
...
बुकशेल्फ : लिंगायत धर्म, समाज, संस्कृती, सद्य:स्थिती, गती आणि भविष्यकालीन वाटचाल यावर लेखकाने अनेक प्र्रकारे भाष्य केले आहे. हा केवळ वर्णनात्मक नव्हे, तर विश्लेषात्मकही ग्रंथ आहे.
...
विनोद : प्रत्येक स्त्रीमध्ये उपजतच एक शिक्षिका कार्यरत असते. अशावेळी ती हाती सापडलेला हक्काचा विद्यार्थी म्हणून स्वत:च्या नवऱ्याला सरळ वळण लावण्याचा प्रयत्न करते.
...
अनिवार : ताई आमच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या या राशीन गावच्या परिसरात भटका, आदिवासी, पारधी समाज खूप मोठ्या प्रमाणात वस्ती करून आहे. मात्र, जन्मत:च गुन्हेगार समजला जाणारा हा समाज दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा, परंपरा यांच्या खाईतच आजह
...
या देशातील प्रत्येक बालक म्हणजे देशाचे उद्याचे भविष्य आहे. बालकांचा सुदृढ विकास करण्याच्या दृष्टीने त्यांचे योग्य संगोपन करणे, दर्जेदार शिक्षण, आरोग्य देणे ही शासनाची, समाजाची आणि पालकांचीही जबाबदारी आहे.
...
वर्तमान : विठ्ठला... युगे अठ्ठावीस तू पंढरपुरात भीमातीरी उभा ठाकलास तो गोरगरीब, कष्टकऱ्यांचा कैवारी म्हणून. तू कधी अनाथांचा ‘बाप’ झाला तर कधी ‘माय’ म्हणून. शेकडो मैल लाखो अनवाणी ‘पाऊलं’ चालत येतात तुझ्या भेटीसाठी भक्तिभावाने. जगात हे कुठे, कोणासाठीच
...
ज्ञानोबा माउलींनी वारकरी संप्रदायाचा झेंडा रोवून या हरी भक्तीचा पाया रचला, तसेच विठुरायाच्या कानीदेखील मत्स्य कुंडले आहेत, म्हणजे प्रत्येक कोळ्यासाठी ही एक अविस्मरणीय अशीच गोष्ट आहे.
...