अन्न, वस्त्र आणि निवारा यासोबतच व्हॉटस्अॅप ही हल्ली भारतीयांची मूलभूत गरज झाली आहे. या वाक्यातील विनोदाचा भाग सोडून दिला तरी, व्हॉटस्अॅपशिवाय आज भारतीयांचे पान हलत नाही, ही वस्तुस्थिती शिल्लक उरतेच! माहितीच्या अतिजलद आदानप्रदानासाठी व्हॉटस्
...
विश्लेषण : कोणत्याही पक्षाला नाही इतकं सुसज्ज पक्षाचं कार्यालय हडकोतील राष्ट्रवादी भवन पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रतीक्षेत आहे; पण तेही आता धूळखात पडून आहे. औरंगाबादबद्दलची अनास्था, एक प्रकारची उदासीनता पक्षाला कुठं घेऊन जाईल, याचे काय बरे-वाईट
...
विश्लेषण : विवेकशील समाजाच्या निर्मितीसाठी काम करणारे डॉ. दाभोलकर यांचे संशयीत मारेकरी या शहरात मागील पाच वर्षांपासून सुखनैव राहत आहेत. समाजात उजळमाथ्याने उघड वावरत होते व स्थानिक पोलिसांना त्याची काहीही गंधवार्ता लागत नाही, हे मुर्दाड यंत्रणेचेच लक्
...
ललित : जगावं की मरावं हा प्रश्न घेऊन तगमगत राहिल्या पिढ्यान्पिढ्या... जसं जमेल तशी लढत राहिली त्यांच्यातली अस्मिता... कधी नुसते विनंत्या-अर्ज करून, तर कधी बॉम्बच्या स्फोटानं संपूर्ण न्यायालयाच्या कानात आपली बाजू ठणकावूून मांडत... ‘एकच तारा समोर आणिक
...
दिवा लावू अंधारात : बालाघाटाच्या परिसरात शांतिवनची वंचित मुलांची शोध मोहीम सुरू असते तेव्हा अनेक घटनांत पालकांना गमवावे लागल्याने आधार हरपलेली चिमणीपाखरं मोठ्या संख्येने आढळतात. त्यांची जगण्याची परिस्थिती पाहिली आणि इतिहासात डोकावलं की, कुणाच्याही डो
...
स्थापत्यशिल्पे : मराठवाड्यात असलेल्या १७ किल्ल्यांची माहिती आपण आतापर्यंत घेतली आहे. या किल्ल्यांचे इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. ‘इतिहासाला आकार देणारी माणसे, वळण देणाऱ्या घटनां’वर प्रकाश टाकला. बेलाग उंची, कडेकपाऱ्या अशा कुठल्याच वैशिष्ट्यपूर्ण भौ
...
बळ बोलीचे : नवे नवे शब्द एखादेवेळी शास्त्रांत कमी सापडतील. पण, समाजाच्या दैनंदिन जीवनामध्ये नव्या नव्या शब्दांचा पावसाळा मात्र सदोदित बरसणारा असतो. गावाकडचे लोक पुस्तकांचे आधार घेऊन कुठे बोलतात? ते रोजच्या व्यवहारातले बोलतात. व्यवहारातून बोलतात. त्या
...
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकन डॉलर ६७ रुपयांपेक्षाही महाग झाला आणि स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्या दिवशी डॉलरच्या दराने ७० रुपयांची पातळी ओलांडली.
...
संत कबीर सांगून गेलेत प्रेमाच्या अडीच अक्षरांचं सार. प्रेम हेच खरं ज्ञान आहे. किंबहुना ज्ञानातील श्रेष्ठतम ज्ञान आहे, हेच कबीरांनी आपल्या प्रेमाच्या संदेशातून सांगितलंयं.
...