लोकसभा निवडणुकीस अद्याप अवकाश असला तरी महाराष्ट्रात निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. राज्य आणि केंद्र सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेला तर निवडणुकीची विरोधी पक्षांपेक्षाही जास्त घाई झाल्याचे जाणवत आहे. इतर कोणत्याही पक्षाच्या तुलनेत शिवस
...
काँग्रेसह विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम नाशिकमधील प्राथमिक व माध्यमिक शाळांसह कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांवर झाल्याचा दिसून आला.
...
आपला माणूस कोण? असे कुणी विचारले तर कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र असे उत्तर कुणीही देईल. कुणी म्हणेल अडचणीच्या काळात मदतीला धावून येतो तो, आणखी कुणाचे यापेक्षा वेगळे मत असू शकेल, पण दूरदेशी गेल्यानंतर किंवा आपले गाव, शहर, जिल्हा सोडून लांब गेल्या
...
सोनवडेचा घाट, इचलकरंजीची रेल्वे आणि कऱ्हाडचे विमानतळ हे प्रकल्प सध्यातरी अनावश्यक आहेत. पुढे त्यांची गरज निर्माण होईल, असे वाटतही नाही. सध्याचे रस्ते, रेल्वे आणि विमानतळ विकसित झाले तर नव्यांची गरजही राहणार नाही.....
...