जगभरातील विद्यापीठांची ताजी क्रमवारी नुकतीच जाहीर झाली. अपेक्षेनुरुप यावर्षीही पहिल्या दहा क्रमांकांवर अमेरिका आणि ब्रिटनचाच दबदबा आहे. भारताच्या मात्र एकाही विद्यापीठाला पहिल्या २५० विद्यापीठांमध्येही स्थान मिळविता आलेले नाही.
...
गत काही दिवसात सर्वोच्च न्यायालयाने काही महत्त्वाचे निकाल दिले. त्यामध्ये राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासंदर्भातील निकालही होता. गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना निवडणूक लढविण्यापासून रोखण्यासाठी संसदेने तातडीने कायदा करावा, अशी सूचना सर्वोच्च न्याय
...
कोल्हापूरचा परिसर हा ऐतिहासिकदृष्ट्या अनेक वैशिष्ट्यांनी समृद्ध आहे. शौर्य, धाडस, कला, साहित्य, संगीत, क्रीडा, आदी सर्व पातळीवर हा इतिहास समृद्ध आहे. तसा तो एक लोकांच्या आश्रयानेदेखील समृद्ध झाला आहे.
...
पहिल्या तीनही औद्योगिक क्रांतींची सर्वाधिक फळे चाखलेली अमेरिका आज चवथ्या औद्योगिक क्रांतीची फळे चाखण्यासाठीही सिद्ध आहे. आमच्या देशात मात्र त्या दृष्टीने अंधारच दिसत आहे.
...
चार वर्षांपूर्वी कंबरदुखीने बेजार एक गृहस्थ माझ्याकडे आले होते. सुरुवातीचे बोलणे झाल्यावर लक्षात आले की कंबरदुखीला निमित्त फक्त गाडीवरून जाताना बसलेल्या धक्क्याचे झाले. पण धक्का मात्र जबरदस्त बसला होता. धक्का बसल्यावर पाठ दुखणे, कंबर दुखणे सुरु झाले.
...
पाण्याबाबत मराठवाडा आज एका वळणावर उभा आहे. शंकरराव चव्हाणांनी जलविकासाची दमदार सुरुवात करून दिली. त्या काळात जलक्षेत्रातील नेतृत्व मराठवाड्याकडे होते. त्यांच्या नंतर तेवढ्या ताकदीने पाण्याचे राजकारण करणारा राजकीय नेता मराठवाड्यात झाला नाही.
...
मराठवाड्यात स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांत तीन विद्यापीठे, साडेसातशे महाविद्यालये, हजारोंच्या संख्येने शाळा उभारल्या आहेत. एवढे असूनही त्यात पायाभूत सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि व्यावसायिकदृष्ट्या कौशल्याधिष्ठित प्रशिक्षणाची वानवाच असल्याचे दिसून ये
...
स्वातंत्र्याच्या ७० वर्षांत मराठवाड्याच्या नशिबी विकासाबाबत उपेक्षाच आली आहे. काही लाख कोटींवर या विभागाचा अनुशेष पोहोचला आहे. हा अनुशेष कमी करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाढतच आहे. अनुशेषाचा प्रश्न सोडविल्याशिवाय महाराष्ट्र विकसित राज्य होण
...
बिनशर्त मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला. नागपूर करारात विदर्भापेक्षाही मराठवाड्याला झुकते माप देण्याचे वचन देण्यात आले; मात्र हे वचन ७० वर्षांत पाळले नाही, यामुळे बिनशर्त महाराष्ट्रात सामील झाल्याचा पश्चात्ताप होतो.
...