जुन्या प्रथा-परंपरा जोपासण्यासाठी कोणत्याही सणा-समारंभामध्ये लोक हजारो रुपये सहजपणे उधळतात; पण तेच योग्य कामासाठी निधी द्यायचा म्हटल्यावर लोकांच्या जिवावर येते. अंत्यसंस्काराच्या विधीबाबतही तसाच अनुभव कोल्हापुरात येतो. ...
काळाची पावले ओळखून समाजाने या पद्धतीने बदल करायला हवेत, अशी प्रत्येक नागरिकाची अपेक्षा आहे. त्यातील बदलाचे पहिले पाऊल करवीर तालुक्यातील सडोली खालसा या गावात पडले. ...
अंत्यसंस्काराच्या विधीमध्ये ज्या प्रथा-परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहेत, त्यातील काहींना जरूर शास्त्रीय आधार आहे, परंतु काही परंपरने चालत आल्या आहेत, म्हणून त्या सुरू आहेत. जे चांगले आहे, ते समाजहिताचे म्हणून जरूर पुढे घेऊन जावे, परंतु काळाच्या ओघात ...
अंगावर शहारे येतात. एकाच जन्मात आपल्याला आईवडील नको असतात, सख्खा भाऊ नको असतो. बहिणीशीही काही देणे-घेणे ठेवायचे नसते आणि ही सगळीच रक्ताच्या नात्याची माणसे कायमच तुमच्या वाट्याला येणार असतील, तर लोकांची काय अवस्था होईल! त्यामुळे निसर्गाने जे चक्र तयार ...
कुणाच्याही निधनानंतर जो अंत्यसंस्कारांचा विधी होतो, त्यामध्येही ज्या प्रथा-परंपरा पाळल्या जातात, त्यांबाबत समाज फारच संवेदनशील आहे. निधनाचे कार्य असल्याने त्यामध्ये कोणी काही बदल सुचवीत असेल तर त्यास स्वीकारण्याची समाजाची मानसिकता नाही. ...
खरे तर, दोन्ही घटना निधनाच्या. म्हणजे दु:खदच. सुतक असताना लग्न, बारसे, वास्तुशांत किंवा तत्सम विधी करू नयेत, त्यासाठी आडकाठी आणली तर एकवेळ समजू शकते. कारण कुटुंबात किंवा भावकीमध्ये दु:खाची घटना घडली असताना शुभकार्ये करू नयेत, हा विचार कुणालाही मान्य ...
कावळ्याचा संबंध नैवेद्याशी आहे आणि नैवेद्याचा प्रथा-परंपरांशी. माणसाचे निधन झाल्यावर रक्षाविसर्जनाला नैवेद्य ठेवण्याची प्रथाही कालबाह्य झाली आहे. नव्हे, ती मूळ प्रथाच चुकीची आहे. त्यातून आपण फक्त आणि फक्त अन्नाची नासाडी करून मानसिक अपंगत्वाचेच दर्शन ...
शेतकरी चळवळीतील माझे ज्येष्ठ सहकारी तसेच साखर डायरीचे संपादक अजित नरदे यांचे सकाळी निधन झाले. काल रात्रीच कोल्हापूर येथील रूग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलो होतो. आज सकाळी ही बातमी कळाल्यानंतर कालची भेट ही अखेरची भेट ठरेल असं वाटले नव् ...
गुरुवारी सकाळी ८.0४ ते १0.५९ या कालावधीत सर्वांना कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची अतिशय दुर्मीळ संधी मिळणार आहे. मूलत: कंकणाकृती असणारे हे ग्रहण काही परिसरात मात्र खंडग्रास प्रकारचे दिसणार आहे. याचा सर्वोच्चबिंदू साडेनऊ वाजता असणार आहे. ...
इयत्ता दहावीचा आॅनलाईन निकाल लागल्यानंतर तब्बल नऊ दिवसांनी अकरावीच्या केंद्रीय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. १९ ते २३ जूनदरम्यान प्रवेशाचा भाग दोन विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी आर्ट, कॉमर्स, सायन्स व एमसीव्हीसीसाठी ...