आज १५ एप्रिल २०१८. परवाच्या १३ एप्रिल २०१८ रोजी भारतीय इतिहासातल्या एका काळ्याकुट्ट घटनेला ९९ वर्षं पूर्ण झाली आणि त्या भयंकर घटनेने शतकवर्षात प्रवेश केला. ...
आपल्या संवेदनशील, पराकोटीच्या सहिष्णू, परमविज्ञानी, अतिप्रगत, जगद्गुरूपदाला पोहोचलेली आध्यात्मिक महासत्ता असलेल्या अतीव संस्कारी देशात असं काही घडणं शक्य तरी आहे का? ...
राज्यातील अनाथांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये खुल्या प्रवर्गातून एक टक्का समांतर आरक्षण लागू करण्याचा निर्णय गेल्या सोमवारी राज्य शासनाने घेतला. गट अ ते ड पर्यंतच्या सर्व नोकºयांसाठी हे आरक्षण लागू असेल. जन्म घेतला त्याचक्षणी आई-बापाने नाकारलेल्यांसाठी ...
भारतात आर्यभट हा अत्यंत महान शास्त्रज्ञ होऊन गेला. इसवी सन ४९९ साली वयाच्या २३व्या वर्षी आर्यभटाने एक महान ग्रंथ लिहिला. त्यांनी त्या काळातील खगोलशास्त्राबद्दलची सर्व माहिती अवघ्या १२१ श्लोकांमधून सादर केली. ...
काळ मोठा कठीण आहे आणि अशा खडतर काळात देशाला हास्यगुटिका देऊन आनंदी ठेवण्यासाठी रविशंकर प्रसादांसारख्या विनोदवीरांची नितांत गरज आहे. देश सध्या विचित्र कालखंडातून चालला आहे. ...
सध्याच्या घडीला भारत हा जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश आहे. त्यामुळे आपली सेनादले शस्त्रास्त्रांच्या आघाडीवर अगदी परिपूर्ण असतील, असा ग्रह होऊ शकतो. परिस्थिती मात्र तशी नाही. लष्कर, वायुसेना आणि नौदल ही तीनही दले शस्त्रास्त्रांच्या तुटवड ...