नागपूर ही क्रांतीभूमी. माणसाला माणूसपण बहाल करणारी प्रवर्तनभूमी. खंगलेल्यांना जगण्याचे शक्तिशाली आयुध देणारी ऊर्जाभूमी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या क्रांतीसूर्याच्या तेजोमय कार्याने प्रकाशित झालेली धम्मभूमी. हजारो वर्षाच्या पाशवी गुलामीच्या शृंखला ...
सुखोई-३० एमकेआय हे विमान आयएएफचा कणा आहे; परंतु हे विमान भविष्यकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम नसल्याने त्या जातीची आणखी विमाने समाविष्ट करणे हा पर्याय नसल्याचे आयएएफने संरक्षण मंत्रालयास कळविले आहे. ...
भरीस-भर म्हणून डॉक्टरांपासून ते अधिपरिचारिकांपर्यंतची पदेही रिक्त आहेत. त्यामुळे वंचित आणि दुर्बल घटकातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यात बाधा येत आहे. ...
मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणुक लढविण्याचा सुर काँग्रेसच्या वर्तुळात कायम आहे. त्याचा फायदा घेत राष्ट्रवादी आता जागा वाटपामध्ये आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ...
लोकशाही व्यवस्थेमध्ये अभिप्रेत असलेल्या पारदर्शितेसाठी आरटीआय कायदा अत्यंत आवश्यक होता, याबाबत दुमत नाही; मात्र या कायद्याच्या रूपाने इतरांचे शोषण करून स्वत:च्या उदरनिर्वाहाची सोय लावणाºयांच्या हाती एक अमोघ शस्त्र लागले आहे, ही वस्तुस्थिती नाकारण्यात ...
पूर्वीच्या तुलनेत पावसाच्या दिवसांचे प्रमाण कमी झाले आहे, ही वस्तुस्थिती असली तरी महाराष्ट्रातील दुष्काळी स्थितीसाठी केवळ निसर्गालाच दोष देऊन चालणार नाही. ...
शेतकºयांचे आंदोलन चिघळू न देण्यात सरकारने राजकीय चातुर्य दाखवले खरे; पण कृषी क्षेत्राची एकूणच बिकट परिस्थिती लक्षात घेता, हे चातुर्य किती दिवस कामी येईल, हे सांगता येत नाही. ...
गंगा संरक्षणासाठी कायदा पारित करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण करताना, एका तपस्व्याचे अन्नपाण्यावाचून निधन व्हावे, यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकते? ...
गौतम बुद्ध यांनी मांडलेल्या मानवमुक्तीच्या विचारांपासून ते मार्क्स, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या जीवनाच्या सिद्धांतापर्यंतच्या मांडणीत हस्तेक्षेप करीत नवा मानवतावादी सिद्धांत मांडणाऱ्या डॉ. गेल ऑम्वेट यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. ...