शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

महिलांनी केली रस्त्यावर रोवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:50 PM

मोर्चा काढून मागण्या मंजूर करणे किंवा तक्रार करून संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देणे ही नित्याचीच बाब. मात्र जमनापूर येथील महिला पुरूषांनी शांततेचा मार्गाने जाऊन चक्क रस्त्यावरच रोवणी करून आपल्या मागण्या दर्शविल्या. ही घटना साकोलीला लागूनच असलेल्या जमनापूर येथे आज घडली. या आंदोलनाची सर्वत्र चर्चा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : मोर्चा काढून मागण्या मंजूर करणे किंवा तक्रार करून संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देणे ही नित्याचीच बाब. मात्र जमनापूर येथील महिला पुरूषांनी शांततेचा मार्गाने जाऊन चक्क रस्त्यावरच रोवणी करून आपल्या मागण्या दर्शविल्या. ही घटना साकोलीला लागूनच असलेल्या जमनापूर येथे आज घडली. या आंदोलनाची सर्वत्र चर्चा आहे.साकोलीवरून हाकेच्या अंतरावर असलेल्या जमनापूर येथे स्प्रींगडील हॉटेल ते रीणाईत यांच्यापर्यंत असलेल्या रस्त्यावर जमनापूर ग्राम पंचायतने मातीमिश्रीत मुरूम घालण्यात आले.रात्रीपासून मुसळधार पाऊस आला आणि रस्त्याचे होताचे नव्हते झाले. त्याच परिसरातील तिडके यांच्या घरी लग्नसमारंभ पार पडले व सामान घेऊन येणारा ट्रक त्यात फसला.सकाळी मोटारसायकलने जाणारे येणारे घसरून पडले. त्यामुळे वॉर्डातील नागरिकांनी एल्गार पुकारला आणि चक्क रस्त्यावरील चिखलावरच धानाची रोवणी करून आंदोलन केले व या रस्त्यावर टाकलेल्या मुरूमाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.यावेळी बंडू शेंडे, नीताराम भेंडारकर, पुरूषोत्तम मुनेश्वर, रहिमतकर, पारधी, अनिल भेंडारकर, रीनाईत, बनकर, लांजेवार, मिनाक्षी बोपचे, अनिता भेंडारकर, सुवर्णा लांजेवार, रिता उईके, सरीता रीनाईत, मंदा मुनेश्वर, नीलू पारधी, रूपाली ठाकूर, उर्मिला रहिमतकर, यमू दोनोडे, सुधा तिडके उपस्थित होते.सदर रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला आहे. रात्रीचा पाऊस आल्यामुळे चिखल झाला असेल याची सुधारणा करू.-पी.एस. येलने, ग्रामसेवकसदर रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मुरूम हा मातीमिश्रीत असून कामाची चौकशी करावी.-बंडू शेंडे, नागरिक़