शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

जिल्ह्यातील चार लाख ८५ हजार व्यक्तीचे सर्व्हेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 5:00 AM

जिल्ह्यात चार लाख ८५ हजार ८७४ व्यक्तींचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून त्यात को-मॉरबिड (रक्तदाब, शुगर यासह इतर आजार) रुग्णांची संख्या २५ हजार ७९२ आहे. २९२ व्यक्तींना संदर्भीत करण्यात आले असून त्यापैकी ६७ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यात चार व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. सर्व संशयित व्यक्तींनी कोविड १९ ची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.

ठळक मुद्देमाझे कुटुंब, माझी जबाबदार मोहीम : २९२ व्यक्ती संदर्भीत, ८६८ पथके कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि नवीन जीवनशैली पध्दतीचा अवलंब करण्यास अधिकाधिक व्यक्तींना प्रेरित करण्यासाठी जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबविण्यात येत असून गत १५ दिवसात चार लाख ८५ हजार ८७४ व्यक्तींचे सर्व्हेक्षण करण्यात आले. यासाठी जिल्ह्यात ६६८ पथके कार्यरत असून सर्व्हेक्षणादरम्यान २९२ व्यक्तींना संदर्भीत करण्यात आले आहे.जिल्ह्यात १५ सप्टेंबरपासून या मोहीमेचा पहिला टप्पा सुरु झाला. ही मोहीम १० ऑक्टोबरपर्यंत सुरु राहील. तर दुसरा टप्पा १२ आॅक्टोबरपासून राबविला जाणार आहे. गत १५ दिवसात जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. ८६८ पथकांच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करण्यात आले. ग्रामीण भागासाठी ७९७ तर शहरी भागासाठी ७१ पथके तयार करण्यात आले आहे. सदर पथक घरोघरी जावून आरोग्य सर्व्हेक्षणाची कामे करीत असून माहिती शासनाच्या मोबाईल अ‍ॅपवर अपलोड करीत आहेत.जिल्ह्यात चार लाख ८५ हजार ८७४ व्यक्तींचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून त्यात को-मॉरबिड (रक्तदाब, शुगर यासह इतर आजार) रुग्णांची संख्या २५ हजार ७९२ आहे. २९२ व्यक्तींना संदर्भीत करण्यात आले असून त्यापैकी ६७ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यात चार व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. सर्व संशयित व्यक्तींनी कोविड १९ ची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत आशा कार्यकर्त्यांद्वारे सर्व्हेक्षणामध्ये घरांना भेटी देताना लोकांशी संवाद साधून सदर मोहिमेची सेल्फी काढण्यात येऊन मोहिमेसंबंधी व कोविडसंबंधी माहिती देण्यात येत आहे. लोकप्रतिनिधी, खाजगी रुग्णालय, आशा स्वयंसेवीका या मोहिमेत सहभागी झाल्या असून मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या