उमरेड-पवनी-कऱ्हांडला या गावांच्या जागेत अभयारण्य क्षेत्र वाढवून या गावांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचे सुरक्षित पुनर्वसन करावे असे, निर्देश आज वनराज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी मंत्रालयात बैठकीत दिले. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, नागपूरचे ...
रेल्वे आरक्षित तिकीट अवैधरित्या विक्री करणाऱ्या एका इसमाला आरपीएफने सापळा रचून अटक केली. मागील पाच वर्षापासून अवैधरीत्या तिकीट विक्रीचा गोरखधंदा सुरु होता. गुप्त माहितीच्या आधारावर तुमसर रोड आरपीएफने ही मोठी कारवाई केली. ...
चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर वरुण राजाने पुन्हा एकदा जिल्ह्यात कृपादृष्टी बरसवली आहे. गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरु असून रोवणीसह शेतीच्या कामाला जोर आला आहे. सातही तालुक्यासह ग्रामीण भागात पाऊस बरसल्याची माहिती आहे. ...
तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायत वाहणी अंतर्गत वांगी येथील एका लाभार्थ्याची घरकुलाची दूसºया हप्त्याची रक्कम सिहोरा येथील बँक शाखेने परस्पर सदर लाभार्थ्याच्या कर्जाच्या रकमेत रूपांतरीत केली. घरकुलाचे हप्त्यापासून वंचित केले. ...
ग्रामीणसह शहरी भागात सात्या-भोंबुड्या हे नाव सुपरिचित आहे. मंगळवारी मध्यप्रदेशातील तिरोडी, महकेपार जंगलातून मोठ्या प्रमाणात सात्या तुमसरात विक्रीला आल्या होत्या. श्रीराम नगरात मुख्य रस्त्यावर सात्या विक्रीची दुकाने होती. ३६० रूपये प्रति किलो असा सात् ...
भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी हा उदात्त हेतू लक्षात घेऊन राज्य शासनाने सन २०१४ पासून रेन वॉटर हार्वेस्टींग ही संकल्पना शहरासह ग्रामीण भागात राबविण्यावर भर दिला आहे. मात्र कागदी घोड्यात मंजूर करून प्रत्यक्षात या संकल्पनेची अंमलबजावणी क्वचितच ...
चांदपूर प्रकल्प लाभ क्षेत्रातील ८००० हे. शेतकरी सदर प्रकल्पामुळे सिंचनाखाली आली होती. अपुऱ्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे धान पिकाची रोवणी पाण्याअभावी खोळंबली होती. परिणामी लाभक्षेत्र परिसरात शेतकरी चिंतातूर झालेला होता. ...
तुमसर वनपरिक्षेत्र अंतर्गत वृक्ष लागवड करताना शासकीय नियमांना डावलून वृक्ष लागवड करण्यात आली. गाळयुक्त माती व शेणखत न घालता येथे वृक्षांची लागवड करण्यात आली. तुमसर वनपरिक्षेत्रातील वृक्ष लागवडीतील गौडबंगाल या आशयाचे वृत्त सर्वप्रथम लोकमतने प्रसिद्ध क ...
पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट २५ आॅगस्टपर्यंत पूर्ण न करणाऱ्या बँकावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहे. जिल्ह्याला ४१४ कोटी ५० लाखांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून आतापर्यंत ६४ हजार ९०० सभासदांना ३२२ कोटी ८ लाखाचे क ...
नाग नदीचे प्रदूषित पाणी वैनगंगा नदीत मिसळत असल्याने पाणी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वैनगंगा तिरावरील १८६ गावांना याचा फटका बसत असून जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या भंडारा शहरातही नागरिकांना हेच रसायनयुक्त दूषित पाणी प्राशन करावे लागत आहे. ...