अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील कमी उत्पन्न गटातील शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध करून आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना आणली आहे. ...
वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात सध्या विषाणूजन्य आजार वाढले आहेत. त्यामुळे बालके तापाने फणफणत आहेत. तसेच जुलाब, उलटी आदी आजारांनी बालके त्रस्त होत आहेत. त्यामुळे खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. ...
लगतच्या देव्हाडी उड्डाण पुलाच्या राख समस्येवर उपाय म्हणून व्हायब्रेटींग करण्यात आले. मात्र त्यानंतरही पावसात पुलाच्या भरावातून राख वाहत आहे. परिणामी हा उड्डाणपूल जीवघेणा ठरत आहे. राखेवरून भरधाव वाहने घसरून अपघात होण्याची कायम भीती असून आता जिल्हाधिका ...
देशावर संकट येवो की अंतर्गत समस्या निर्माण होवो त्याठिकाणी सैनिक प्राणपणाने लढतात. आपत्ती निवारणातही सैनिक अग्रेसर असतात. अशा सैनिक आणि माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून भंडारा येथे माजी सैनिकांच्या सभागृहासाठी २० लाख रूपयांचा नि ...
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये कोणताही मतदार हा मतदानापासून वंचित राहू नये, याकरिता ग्रामस्तरावर व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले. ...
देशात बेरोजगारीची फार मोठी समस्या आहे. ती दूर करण्यासाठी नोकरी मागण्याचा कायदेशीर हक्क नाही. म्हणून केंद्र सरकारने ‘भगतसिंग राष्ट्रीय रोजगार हमी कायदा’ या नावाने कायदा करावे, अशी मागणी युवक - विद्यार्थी मेळाव्यात भाकपचे जिल्हा सचिव व माजी नगर सेवक हि ...
पवनी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत अड्याळ येथील दोन घरे गुरूवारी सायंकाळी कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी या कुटुंबांना मात्र उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. ...
ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यासाठी शासनाचे लक्ष देण्यासाठी जिल्ह्यातील सातही पंचायत समिती समोर आज महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या नेतृत्वात धरणे देण्यात आले. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर २२ आॅगस्टपासून संपूर्ण राज्यात कामबंद आंदोलनाचा इ ...
आठ दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने शुक्रवारी उसंत घेतली असली तरी धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. गोसेखुर्द प्रकल्पाचे ३३ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशार ...
जिल्हा भरारी पथकाने फुलमोगरा येथील पेट्रोल पंपाजवळ विना परवाना रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. महसूल अधिकाऱ्यांच्या मदतीने हा ट्रक जवाहर नगर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. ही कारवाई आज करण्यात आली. ...