ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
उर्जा विभागाने कराराचा भंग केल्याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल आहे. सध्या सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. कारखाना सुरु करण्यासाठी या पूर्वी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांनी मोठे आंदोलन केले होते. परंतु त्यानंतरही कोणत्याच हालचाली झाल्य ...
भंडारा जिल्ह्यातील आठ हजार ७६ शेतकऱ्यांनी दोन लाख ९० हजार ६१२ क्विंटल धानाची विक्री केली. आपल्या खात्यात धान विक्रीचे पैसे कधी जमा होतात याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. ...
जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने येथील संताजी मंगल कार्यालयात गुणवंत विद्यार्थी, आदर्श शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षक यांच्या सत्काराचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा ...
अवैध डम्पिंगचा प्रकार गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. महसूल विभागातील तलाठ्यांपासून ते वरिष्ठांपर्यंत सर्वांना हा प्रकार माहित आहे. मात्र अद्यापपर्यंत रेती डम्पिंगप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. महसूल विभागाचे कारवाई थेट वाहनांवर केली ...
भंडारा जिल्ह्यात पारंपरिक धान उत्पादनासह पूरक व्यवसाय म्हणून दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. हा व्यवसाय नगदी पिकासारखा असून शेतकरी आपला प्रपंच चालवित असतो. जिल्ह्यात दुधाचा व्यवसाय सुमारे ४०० कोटींच्या घरात आहे. एकट्या भंडारा जिल्हा दूध सं ...
याप्रसंगी भाकपच्या राज्य सचिव मंडळाचे सदस्य शिवकुमार गणवीर, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सदानंद इलमे व भाकपचे जिल्हा सचिव कॉ.हिवराज उके यांचे महिलांच्या प्रश्नावर मार्गदर्शन झाले. या सभेत दि. १४ व १५ डिसेंबरला अमरावती येथे होऊ घातलेल्या महिला फेडरेशनच्या ...
भिवखिडकी रोपवाटिकेतील रेती, माती तसेच तिथे लागणाऱ्या शेणखतातही घोळ झाल्याची मजुरांमध्ये चर्चा होती. यात १५ दिवसाआधी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना वनसंरक्षक सामाजिक वनीकरण नागपूर व मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक नागपूर यांना तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची चौ ...
येथील आधारभूत धान खरेदी केंद्रात परिसरातील दहा ते बारा गावांचा समावेश आहे परंतू केंद्रात समाविष्ट असलेल्या गावातील शेतकऱ्यांना डावलून बाहेरच्या शेतकºयांची धान खरेदी केली जात आहे. कित्येक दिवसांपासून धान उघड्यावरच ठेवले असल्याने धान्याची नासाडी होत आह ...
उन्हाळी धान पिकाच्या सिंचनासाठी चांदपूर जलाशयाचे पाणी वितरित करण्यासाठी गत चार महिन्यांपासून लोकप्रतिनिधी आणि शेतकरी आक्रमक झाले आहे. सिहोरा गावात पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांची बैठकीत आयोजित केली होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी पाणी वाटपाच्या पद्धतीने सं ...