कोरोनाचे नाव घेताच प्रत्येकाच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. सर्वत्र रुग्णांची संख्या वाढत आहे. साधा ताप आणि खोकला झाला तरी अनेकांची पाचावर धारण बसते. असे रुग्ण येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी येताच चेहºयावर प्रचंड तणाव आणि घाबरलेल्या अवस्थेत पोहो ...
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून आतापर्यंत ७९ संशयीत व्यक्तींचे नमुने नागपूर येथील मेयो रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. बुधवारपर्यंत ७२ व्यक्तींचे अहवाल प्राप्त होवून सर्वच्या सर्व निगेटिव्ह आले होते. केवळ सात अहवालाची सर्वांना प्र ...
काम करीत असताना दोन तार जोडून तिसरा तार जोडीत असताना करंट लागल्याने भाजला गेला व खाली पडला. त्यास लगेच करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथील डॉक्टरांनी भंडारा हलविण्यास सांगितले. प्रकृती चिंताजनक असल्याने भंडारा येथून नागपुरला रेफर करण्यास सा ...
केंद्र शासनाने जनधन खात्यावर खातेदारांना आर्थिक मदत दिली आहे. याशिवाय शेतकऱ्यांना बचत खात्यात निधी वळते करण्यात आल्याने त्यांनी बँकेत गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. जनधन खातेदार, शेतकरी तथा निराधार योजनेची लाभार्थी यांनी एकाच वेळी बँकेत पैशाकरिता धा ...
लाखांदूर तालुक्यात यंदा आठ हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली. मध्यंतरी अवकाळी पाऊस व गारपीटही झाली. त्यामुळे धानपीक क्षतीग्रस्त होण्याची भीती निर्माण झाली होती. त्यातच धानावर करपा, कडाकरपा आदी किडींचा प्रादूर्भाव वाढत गेला. आता ख ...
कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाय योजले आहेत. सुदैवाने जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण अद्यापपर्यंत आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून ७९ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने नागपूर येथे तपासणीसाठी ...
तालुक्यातील ५५ हजारापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांच्या लाभार्थ्यांची संख्या ३८५ आहे. यातील ७८ हजार ४५० व्यक्तींना प्रतीव्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ वितरीत करण्यात येत आहे. केशरी शिधापत्रिका असलेले दोन हजार ७८६ कुटुंबिय तालुक्यात आहेत. ...
गरजू नागरिकांसह कोरोनाच्या लढाईत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही आवश्यक मदत करणाºयांसाठी मदतीचे हात समोर येत आहेत. वरठी येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन कोरोनाच्या संदर्भात घरोघरी फिरून आवश्यक माहिती गोळा करणाºया आशावर् ...
लाखनी तालुक्याच्या चुलबंद नदीखोऱ्यात उन्हाळी धानासह भाजीपाल्याची मोठी शेती केली जाते. खरीपात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी पिकांची लागवड केली. लाखनी तालुक्यात १९७२ हेक ...
कोरोना संकट सर्वत्र घोंघावत आहे. कोरोनाच्या लढाईसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक निधीची गरज आहे. त्यासाठी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी पुढाकार घेतला. ...