जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना मिशन मोडवर निरंतर करण्यात येत आहे. जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन असून सोशल डिस्टन्सिंगचे कठोरपणे पालन केले जात आहे. रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात असून अनेकांवर गुन्हे दाखल कर ...
कोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. अशा स्थितीतही अनेक शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड केली आहे. आता कर्ज परतफेडीस मुदत वाढ मिळाली आहे. ३१ मार्चपर्यंत कर्ज भरणाºया शेतकºयांना नविन पीक कर्ज देण्यात येणार आहे. जिल्हा ...
गडेगाव येथे गत काही दिवसांपासून जडीबुटीचा व्यवसाय करणारे कुटुंब तंबू ठोकून राहत आहेत. तर पिंपळगाव येथे गोपाळ समाजाची वस्ती आहे. लॉकडाऊनने रोजगार हरविल्याने त्यांना जगणे कठीण झाले होते. ही बाब तहसीलदार मल्लीक विराणी यांच्या लक्षात आली. त्यांनी शहरातील ...
अपुऱ्या यंत्रणेने आणि अवकाळी पावसाने धान खरेदी झाली नाही. त्यातच ३१ मार्च रोजी शासकीय धान खरेदी बंद होणार होती. दरम्यान कोरोना विषाणूचा संसर्गाची भीती निर्माण झाली. त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. धान खरेदी केंद्रावरही शुकशुकाट निर्माण झाला होत ...
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन असताना रस्त्यावर फिरणाºया तीन होम क्वारंटाईन व्यक्तींसह २७ जणांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणतेही कारण नसताना जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग करून ही मंडळी रस ...
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन असताना रस्त्यावर फिरणाऱ्या तीन होम क्वारंटाईन व्यक्तींसह २७ जणांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
दिल्ली येथील मरकजमध्ये सहभागी झालेल्या भंडारा जिल्ह्यातील दोन व्यक्ती आणि निजामुद्दीन रेल्वेस्थानकावरून त्या दरम्यान प्रवास करणाऱ्या जिल्ह्यातील सहा व्यक्तींना हॉस्पीटल क्वारंटाईन करण्यात आले आहे. ...
शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले असून अनेकांना पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नुकसान भरपाईची मागणी होत आहे. गत काही दिवसापासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे. अवकाळी पावसाने मोहाडी तालुक्यातील करडी पालोरा ...
३० मार्च रोजी आठवडी बाजार भरविण्यात आला. भाजीपाला विक्रेत्यांनी सदर बाजार नेहमीच्या ठिकाणी भरविण्यात आला. मात्र भाजीपाला खरेदी करताना नागरिक सोशल डिस्टन्सिंग न बाळगता मोठ्या प्रमाणात गर्दी केली. गर्दी टाळण्यासाठी स्थानिक पदाधिकारी व संबंधित पोलीस विभ ...
केंद्र शासनाने जमावबंदी व संचारबंदी लागू करतांना अनेक कठोर निर्णय घेत देशातून कोरोना हद्दपार करण्याचे कसोशीचे प्रयत्न चालविले आहे. लोकसहभागातुन ही लढाई यशस्वी होण्याहेतू ग्रामस्तरापासून ते देशस्तरापर्यंत सरिव आवश्यक ऊपाययोजना देखील केल्या जात आहेत. ग ...