तुमसर- देव्हाडी रस्ता बांधकामाला आठ ते नऊ महिन्यांपासून प्रशासनाची मान्यता मिळाली आहे. गोबरवाही- मिटेवानी- तुमसर -देव्हाडी असा रस्ता बांधकामाचा मार्ग असून तुमसर शहर व गोंदिया राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर ...
भंडारा जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाचे वतीने विविध उपाययोजना युद्ध पातळीवर केल्या जात आहेत. गत १५ दिवसापूर्वी भंडारा तालुक्यातील गराडा येथील एक व्यक्ती कोरोनाबाधीत आढळली. त्यामुळे ग्रीन झोनमध्ये असलेला जिल्हा आॅरेंज झोनमध्ये गेला. सदर व्यक् ...
भंडारा जिल्हा हा दुग्ध उत्पादनासाठी विदर्भात प्रथम क्रमांकावर आहे. शेळी व कुक्कुट पालनाचा स्वतंत्र व्यवसाय स्विकारून येथील शेतकऱ्यांनी उपजिविकेचे साधन निर्माण केले आहे. त्यामुळे आपल्या जनावरांच्या आरोग्याची काळजी पशुपालक आपल्या घरातील एखाद्या सदस्याप ...
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर साकोली ग्रामपंचायतीचे रुपांतर नगर परिषदेत झाले. त्यामुळे शहराचा कायापालट होईल असे वाटत होते. निवडणुका पार पडल्या. भाजपाची एक हाती सत्ता आली. सुरुवातीचे काही दिवस सर्वकाही आलवेल होते. मात्र विधानसभेच्या निवडणूक पार पडताच अध्यक्ष ...
मजुरांना फळबाग लागवड योजनेअंतर्गत तसेच रोहयोच्या विविध कामांतर्गत मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. गावातच काम उपलब्ध होत असल्याने मजुरात समाधान व्यक्त होत आहे. पहेला मंडळ कार्यालयांतर्गत असणाऱ्या निमगाव येथे रोहयो कामांतर्गत मजुरांना कृषी ...
नागपूरवरुन श्रमिकांसाठी विशेष रेल्वेची सोय करण्यात आली आहे. तालुक्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांची आरोग्य तपासणी करुन त्यांना जीवनावश्यक साहित्य देवून नागपूर रेल्वेस्टेशन येथे एसटी बसने मोफत सोडण्यात आले. तालुक्यात लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर काही परप्र ...
क्वारंटाईन कक्षात झोपणे दोन शिक्षकांना चांगलेच महागात पडले. तहसीलदारांच्या तक्रारीवरुन भंडारा जिल्ह्यात मोहाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर क्वारंटाईन कक्षात गैरहजर असलेल्या पंचायत समिती सदस्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...
वातावरणातील बदलाने उन्हाळी धानाचा हंगाम संकटात सापडलेला आहे. नोव्हेंबर महिन्यापासून अवकाळी पावसाने धान उत्पादकांचा पाठलाग केल्याने उन्हाळी हंगाम रोगराईच्या सावटातच आटोपावा लागत आहे. गत वर्षीपर्यंत सहसा उन्हाळी धानात रोगांचे प्रमाण अत्यल्प असायचे. मात ...
स्वातंत्र्यपूर्व काळात दळणवळणाची सोय व्हावी यासाठी ब्रिटिशांनी देशभर रस्ते आणि पुलाचे जाळे विणले. त्यातून त्यांनी आपले साम्राज्य सर्वत्र विस्तारले. नागपूर ते रायपूर या राष्ट्रीय महामार्गावरील भंडारानजिक वैनगंगा नदीवरील पूल याच कारणासाठी उभारण्यात आला ...
शासनाने मद्यविक्रीला परवानगी दिल्यानंतर तालुक्यांतर्गत दारु (बिअर) विक्रीची दुकाने सुरु झाली. मद्यपी शौकिनांनी दुकानात गर्दी केली. यातच एका दुकानातून ८ ऑगस्ट २०१८ मध्ये निर्मित एका नामांकित कंपनीची बिअरची बॉटल विकण्यात आली. उत्पादन झालेल्या दिनांकापा ...