गावातील पशुवैद्यकीय दवाखाना, हातपंप परिसर, बाजार समिती परिसर, गावातील विविध ठिकाणी फवारणी करण्यात आली. गावातील आशा वर्कर, पोलीस पाटील, ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रतिष्ठीत नागरिक यासाठी पुढे आले आहे. शासनाच्या आदेशांचे पालन करीत कोरोना युध्द जिंकण्यासा ...
कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. हजारो मजूर महानगरात अडकले आहेत. पहिला लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी संपणार होता. त्यामुळे अनेक मजूरांनी धीर धरत तोपर्यंत महानगरातच मुक्काम केला. मात्र लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्यात आल्याने ...
जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात परवानाधारक देशी-विदेशी दारु विक्री आणि बार रेस्टारंट बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. कुठेही दारुची विक्री अधिकृतपणे होत नाही. मात्र लॉकडाऊनच्या काळात अनधिकृत दारु विक्रीला उधाण आले आहे. मद्यपी दारुचा शोध घ ...
भंडारा जिल्ह्यात ९० आधारभूत खरेदी केंद्रावर १५ एप्रिल पर्यंत ३० लाख ५२ हजार २१२ क्विंटल धान खरेदी करण्यात आला. त्यात सर्वसाधारण ग्रेडचा २९ लाख ३५ हजार ३९३ क्विंटल आणि अ ग्रेडचा १ लाख १६ हजार ८१८ रुपये धानाचा समावेश आहे. खरेदी झालेल्या धानाची किंमत ५५ ...
देशभरात लॉकडाऊनने जीवनावश्यक वस्तु वगळता सर्व व्यवहार ठप्प आहे. या काळात कुणीही उपासी राहू नये, असे केंद्र सरकारतर्फे आवाहन करण्यात येत असले तरी राज्यातील ७१० अनुदानित बालगृहांचा वर्षभरापासून धान्यपुरवठा बंद असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ...
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल दोघांचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. या दोघांच्याही घशातील स्वॉबचे नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ...
देशात सर्वत्र कोरोना विषाणूच्या संसर्गाची धास्ती आहे. सर्वत्र लॉकडाऊन आहे. दरम्यान ९ एप्रिल रोजी नगर परिषदेअंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक ५ मध्ये काही मजूर काम करीत असल्याचे नगराध्यक्ष व बांधकाम सभापतीच्या निदर्शनास आले. त्यांनी बांधकामस्थळी भेट ...
पवनी-कऱ्हांडला अभयारण्याचे आकर्षण ठरलेला जय वाघ १८ एप्रिल २०१६ रोजी अखेरचे दर्शन देवून बेपत्ता झाला. तो कधीच दिसला नाही. जय वाघ गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यातून पवनी तालुक्यातील डोंगर महादेव, खापरी, पाऊनगावच्या जंगलात जून २०१३ मध्ये दाखल झाला ...
तलवार घेवून ते पाच जण शहरातील इंदिरा वॉर्डातील मोबाईल टॉवरजवळ लपून बसले. रात्री ८.३० वाजता चंद्रशेखर तेथे येताच पाच जणांनी अचानक चंद्रशेखरच्या गळ्यावर तलवारीने वार केला. यावेळी झालेल्या झटापटीत तीन आरोपीही जखमी झाले. मात्र तलवारीचा वार गळ्यावर लागल्य ...